दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बांधलेल्या गटारी ठिकठिकाणी तुटल्यामुळे सांडपाणी गटारीच्या बाहेर येऊन घरासमोर तसेच रस्त्यावर साचत आहे. परिणामी डास व माश्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर गटारींचे नव्याने बांधकाम करण्याची माग ...
वडाळीभोई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ जयराम जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. उपसरपंच निवृत्ती घाटे यांनी रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्याने या रिक्त जागी ही निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच अनिता सुखदेव जाधव होत्या. यावेळी कादवाचे संचालक सुखदेव ...
विनय मंदिर प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष आशाताई खरे, तर प्रमुख अतिथी म्हणून स्मिता साखला, सेक्रेटरी निता पहाडे, संस्थेचे सरचिटणीस अमित खरे, शालेय समितीचे चेअरमन आर.पी.तापडे, नवभारत माध्यमिक विद्यालयाच ...
येवला तालुक्यातील पाटोदा येथील जनता विद्यालयाच्या १९८६ बॅचच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. यावेळी बालमित्रांनी एकमेकांच्या सुख-दु:खांची विचारपूस करत आठवणींना उजाळा दिला. प्रमुख पाहुणे म्हणून शबाना शेख व शेख रशीद बाबुभाई, लत ...
अश्विनी बोरणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दोन सुवर्णपदकांची मानकरी ठरली आहे. एम. फार्मसीच्या अंतिम वर्षात प्रथम क्र मांकाने यश संपादन केल्याने तिचा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कुलगुरु डॉ. नितीन करमळकर व मान्यवरांच्या हस्ते डॉ. शिवराम ग ...
येवला तालुक्यात आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील मका, सोयाबीन, कांदा रोपे, द्राक्ष आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवा ...