स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने स्वाध्याय परिवार हे वर्ष प्रकृती वर्ष म्हणून राबविणार आहे. त्या निमित्ताने आपण निसर्गाची प्रकृती असणाऱ्या जल, हवा, वृक्ष यांचे संवर्धन आणि घर, परिसर स्वच्छ ...
एचएएल हायस्कूल मराठी माध्यम ओझर येथे रेझिंग डे निमित्ताने मुंबई-आग्रा महामार्ग वाहतूक सहायक पोलीस निरीक्षक वर्षा कदम यांनी मुला-मुलींना वाहतुकीचे नियम व नियम मोडणाऱ्यांना कायदेशीर दंड वसुलीचे नियम आदींची माहिती दिली. ...
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे गावातील व परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या विविध तक्रारींचे निरसन होण्यासाठी एका सुसज्ज रुग्णालयाची गरज असल्यामुळे गोंदे दुमाला येथील सरपंच शरद सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य व इतर ज्येष्ठ नागरिकांनी धामणगाव येथील एसए ...
एकीकडे शेतकऱ्यांना गंडविण्याचे प्रमाण वाढलेले असतानाच प्रामाणिकपणे सापडलेले किंवा बँकेत भरण्यात जास्त आलेले पैसे परत देऊन सत्याच्या मार्गावर चालणाºया व्यक्तींचा आदर्शही पहावयास मिळत आहे. असाच काहीसा प्रकार पाटोदा येथे घडला असून, बँक कर्मचाºयाने भरण्य ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी सुरू असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेमध्ये अंगुलगाव शाळेच्या मुलांच्या कबड्डी संघाने तालुका-स्तरावर बाजी मारली असून, जिल्हास्तरावर येवला तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा ...
मुखेड वीज वितरण कक्षांतर्गत केलेल्या विशेष मोहिमेत गुरुवारी (दि. ९) ४२ वीजचोरांवर कारवाई करण्यात आली. यापुढे-देखील मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे कक्ष अभियंता अमोल राजोळे यांनी स्पष्ट केले. ...
येवला तालुक्यातील रस्ता सुरेगाव जिल्हा परिषद शाळेत चित्रकला स्पर्धा उत्साहात झाली. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी १२७ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. ...
देशभरात मोबाइल विक्रीसाठी सात कोटींपेक्षा जास्त स्थानिक विक्रेते आहेत. मात्र, केंद्र सरकारने आॅनलाइन मोबाइल विक्रीला प्राधान्य देत स्थानिक विक्रेत्यांच्या पोटावर कुºहाड मारली आहे. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, स्नॅपडील, एमआय आदी आॅनलाइन मोबाइल हँडसेट विक्री ...
नाशिक जिल्ह्यात १७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या असून, त्यातील बारा बाजार समित्यांनी भाजप सरकारच्या आदेशाचे तत्काळ पालन करून तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या केल्या होत्या, तर नामपूर, सटाणा, उमराणे या तीन बाजार समित्यांंनी नेमणूक केली नव्हती ...