वातावरणातील सततच्या बदलांमुळे शेती करणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. जी पिके सहज आणि कमी खर्चात यायची ती आजच्या वातावरणातील दैनंदिन बदलामुळे खर्चिक झाली आहेत. मागील महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात फुलोºयात असलेल्या द्राक ...
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, विविध आर्थिक विकास महामंडळाचे कर्जमाफ करावे आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...
नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख धरण असलेल्या कश्यपी धरण परिसर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, अतिउत्साही व मद्यपीच्या टोळ्यांच्या वावरामुळे परिसरात अनेक दुर्घटना कायम घडू लागल्या आहेत. धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लावण्यात आलेले तसेच धरणा ...
ननाशी येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यावेळी सरपंचपदाची निवड थेट जनतेतून करण्यात आली. सरपंचपदी दत्ता शिंगाडे हे ५५७ मते मिळवून विजयी झाले. ग्रामपंचायतीत शेखर देशमुख यांनी वर्चस्व सिद्ध केले. ...
दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बांधलेल्या गटारी ठिकठिकाणी तुटल्यामुळे सांडपाणी गटारीच्या बाहेर येऊन घरासमोर तसेच रस्त्यावर साचत आहे. परिणामी डास व माश्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर गटारींचे नव्याने बांधकाम करण्याची माग ...
वडाळीभोई ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ जयराम जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. उपसरपंच निवृत्ती घाटे यांनी रोटेशन पद्धतीने राजीनामा दिल्याने या रिक्त जागी ही निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच अनिता सुखदेव जाधव होत्या. यावेळी कादवाचे संचालक सुखदेव ...
विनय मंदिर प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष आशाताई खरे, तर प्रमुख अतिथी म्हणून स्मिता साखला, सेक्रेटरी निता पहाडे, संस्थेचे सरचिटणीस अमित खरे, शालेय समितीचे चेअरमन आर.पी.तापडे, नवभारत माध्यमिक विद्यालयाच ...
येवला तालुक्यातील पाटोदा येथील जनता विद्यालयाच्या १९८६ बॅचच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. यावेळी बालमित्रांनी एकमेकांच्या सुख-दु:खांची विचारपूस करत आठवणींना उजाळा दिला. प्रमुख पाहुणे म्हणून शबाना शेख व शेख रशीद बाबुभाई, लत ...