विंचूर : अनेक शैक्षणिक संस्थांनी देशामध्ये उत्तम काम केले. त्यात रयत शिक्षण संस्था कौशल्यावर आधारित शिक्षण आत्मसात करणारी नवीन पिढी तयार करण्याचे काम करत आहे. आज समाजामध्ये जो बदल झाला त्याला कारणीभूत शिक्षण व्यवस्था असून सध्याचे स्पर्धेचे युग बघता क ...
मातोरी येथील दोन निरपराध तरुणांना अमानुषपणे मारहाण करुन, त्यांच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तिंवर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यासाठी अत्याचार विरोधी कृती समितीतर्फे निदर्शने करण्यात आली ...
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना हरीण विहिरीत पडल्याची बातमी कळताच या कर्मचाऱ्यांनी तातडीने धावपळ करीत या विहिरीतून हरणाला बाहेर काढण्यात यश मिळवले. ...
इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट अंतिम परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. १६) जाहीर झाला असून, नाशिकच्या कुशल लोढा या विद्यार्थ्याने राष्ट्रीय स्तरावर पाचवी रँक मिळवत देदीप्यमान यश संपादन केले आहे. ...
मालेगाव शहरालगतच्या भावगाव शिवारातील संविधान नगरमध्ये दिवसाढवळ्या अज्ञात व्यक्तीने बंगल्यात घुसून ज्योती भटू डोंगरे (३६) या महिलेवर गोळीबार केला. त्यात डोंगरे यांचा जागीच मृत्यू झाला. ...