भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील विविध शाळा-महाविद्यालयांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अनेक सामाजिक संस्था-संघटनातर्फेदेखील प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ...
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेच्या रूपाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच पुढील काळातही शेतकरी व कष्टकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिब ...
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना राज्य शासनातर्फे भरपाई मिळण्यास प्रारंभ झाला असला तरी ज्या शेतकºयांनी पीकविमा काढला आहे त्यांना नुकसानभरपाईसाठी अद्याप महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे दिसत आहे. ...
बागलाण तालुक्यातील औंदाणे येथे दारूबंदीचा ठराव महिलांच्या आक्रमक पवित्र्याने पारित करण्यात आला आहे. यामुळे रणरागिणींची एकजुटीमुळे ग्रामसभा वादळी ठरली. ...
गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक व राजस्थान या राज्यात आवक वाढल्याने तसेच महाराष्ट्रातही मुबलक आवक झाल्याने गत सप्ताहाच्या तुलनेत कांदा दरात ११०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले. ...
राज्यात सरकार स्थापन करण्यासंदर्भात कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेना एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असताना अनेक बैठका झाल्या. राज्यातील सरकार हे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या तत्त्वानुसार चालविले पाहिजे, हा मुद्दा शिवसेनेनेदेखील मान्य केलेला आहे. त्यानु ...
दस्तूर बचाव कमिटीच्या वतीने आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, महिला नगरसेवक शान-ए-हिंद यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ७० ठिकाणांवर संविधानामधील उद्देशिकाचे सामूहिक वाचन व राष्टÑगीत म्हणून एनआरसी व सीएएबाबत विरोध प्रदर्शन करण्यात आले. ...
नाशिक जिल्ह्यात कांद्याचे होणारे उत्पादन पाहता, शेतकऱ्यांपुढे कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असून, निव्वळ साठवणुकीची क्षमता नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याने राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकºयांसाठी कां ...
जिल्ह्यातील अंगणवाड्यांची संख्या व कुपोषित बालकांची संख्या पाहता, महिला व बाल विकास विभागाची त्यासाठी असलेली तरतूद अपुरी असून, आदिवासी उपयोजनेंतर्गत बराचसा निधी पडून असल्याने सदरचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी महिला व बाल विकास ...