देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेत रोजंदारीवर असलेल्या सफाई कर्मचाऱ्याने गैरफायदा घेऊन सुमारे १ कोटी ५० लाख ३७ हजार ४५० रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी भगवान ज्ञानदेव आहेर (रा. लोहोणेर, ता. देवळ ...
जायखेडा येथील मोसम नदी पुलावरून पुराचे पाणी वेगाने वाहत असतानाही पुलावरील वाहत्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाण्याचा अति आत्मविश्वास दोघा तरुणांच्या चांगलाच जिवावर बेतला. सुदैवाने नशीब बलवत्तर म्हणून या तरुणांचे प्राण वाचले. मात्र, दुचाकी वाहून गेली. ...
मालेगाव शहरालगतच्या गिरणा नदीला पूर पाणी आला असताना त्याकडे दुर्लक्ष व गिरणा पुलावर स्टंटबाजी करीत नदीपात्रात उडी मारणाऱ्या नईम मोहम्मद अमीन (वय २३, रा. किल्ला) याचा मालेगाव अग्निशमन दलाकडून शोध घेतला जात आहे. ...
महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला सरकारने विजेच्या दरामध्ये भरमसाठ वाढ करून मोठा झटका दिल्याचा आरोप करत, सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात आम आदमी पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने केली. ...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून बी. ए. तृतीय वर्ष राज्यशास्त्रच्या परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा व मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा यासारखे प्रश्न विचारून नवीन वादा ...
Maharashtra Political Crisis: थोडं थांबा, उद्धव ठाकरे हेच पुन्हा मुख्यमंत्री बनतील, असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. ...
उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील श्री भगवती स्वरूप मूर्ती देखभाल कामासाठी दि. २१ जुलै ते ५ सप्टेंबर या ४५ दिवसांच्या कालावधीत सप्तशृंगी देवी मंदिर बंद राहणार आहे, अशी माहिती सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टतर्फे देण्यात आली ...