कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले असून, फक्त जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला, दूध यांना प्राधान्य देत त्यांची खरेदी-विक्री सुरू ठेवली आहे. मात्र असे असले तरी, सुरूवातीचे काही दिवस शेतक-यांनी आपला माल विक्रीसाठी ...
अत्यावश्यक गरज असेल तरच घराबाहेर पडा विनाकारण रस्त्यावर येऊ नका, असे आवाहन पोलीस, जिल्हा प्रशासनाकडून वारंवार केले जात आहे. दुचाकीस्वारांना केवळ एकावेळेस १०० रुपयांचे पेट्रोल देण्याच्या सुचनाही पेट्रोलपंपचालकांना दिल्या गेल्या आहेत. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तुंची कमतरता पडू नये, यासाठी दुकानदारांमार्फत किराणा घरपोच दिला जाणार आहे. कळवण नगरपंचायतीकडून तसे नियोजन करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख ...
शनिवारी (दि.२८) गोदाकाठावर सर्रासपणे फिरणा-या काही बेघरांना संत गाडगे महाराज धर्मशाळेत महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी वाहनांमधून रवाना केले; मात्र काही वेळेतच सर्व बेघर पुन्हा गोदाकाठावर ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील गणेशगाव शिवारात आंबे दिंडोरी रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलवर छापा टाकून चार हजार सहाशे एक्केचाळीस रु पयांचा अवैध मद्य साठा जप्त केला. ...
शहरातील प्रत्येक चौकात आणि कॉलनी परिसरात आता भाजीपाला मिळणार असून देशात लॉकडाऊन असताना भाजीपाला मंडईमध्ये एकाच वेळी लोकांची गर्दी होऊ नये यासाठी कळवण नगरपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता भाजी मंडई मध्ये होणारी गर्दी टळणार असून नागरि ...
सिन्नर: तालुक्यातील चापडगाव परिसरात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रामुख्याने गहू, हरभरा, कांदा, डाळिंब, कलिंगड आदी पिकांना धोका पोहचला आहे. ...
सिन्नर: कोरोनाच्या पाशर््वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने रेल्वे वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे अनेक रेल्वे उभ्या आहेत. या रेल्वेमध्ये आइसोलोशन हॉस्पिटल उभारण्याची मागणी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी रेल्वे मंत्रालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्व ...