पेठ : विद्यार्थी दशेनंतर घेतलेला अध्यापक महाविद्यालयात प्रवेश,त्यानंतर पत्करलेली शिक्षकाची नोकरी आणि कुटूंबव्यवस्थेत अडकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २८ वर्षानंतर पुन्हा एकदा त्या अध्यापक विद्यालयाला भेट देऊन आठवणी जाग्या केल्या. ...
पाटोदा : रब्बी हंगामासाठी पालखेड कालव्यास आवर्तन सोडण्यात आले आहे.सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज असतांना आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.गेल्या काही दिवसांपासून पालखेड कालव्यास पाणी सोडण्यात यावे अशी मागणी ...
देवगाव : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या वाकद येथील अशोक पिराजी वाळुंज व मंगल अशोक वाळुंज यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मुलाबाळांसह इच्छामरणाचा अर्ज केला आहे. ...
खेडलेझुंगे : रु ई-कोळगाव रस्त्यावरील वस्तीतील रोहित्राच्या दुरवस्थेचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच महावितरण कंपनी खडबडून जागी झाली. तातडीने सदर ठिकाणी नवीन रोहित्र बसविण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. ...
वणी : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथे अवैध दारू, जुगार हे व्यवसाय सर्रासपणे सूुरू आहेत. या अवैध धंद्यांना आळा घालावा या मागणीसाठी वरखेडा येथील ग्रामसभेत अनेक वेळा ठराव करण्यात आले, तसेच चार दिवसांपूर्वी येथील महिलांनी तहसीलदार कैलास पवार यांना निवेदन ...
वणी : मंगळवारचा आठवडे बाजार आणि त्यात ग्रामीण भागात महत्त्वपूर्ण सण मानला जाणाऱ्या धुळवड असल्याने विक्रेत्यांची परवड झाली. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. ग्राहकांअभावी आर्थिक उलाढाल ठप्प झाली. ...
दोन दिवसांपुर्वी प्रशांत पाटील यांच्या शेतातील गोठ्यात मध्यरात्री शिरलेल्या बिबट्याने एका वासरूचे तसेच पाटील यांच्या बंगल्याच्या बाहेर बांधून ठेवलेल्या पाळीव कुत्र्याचा ...