लॉकडाउनमध्ये विविध प्रकारच्या डाळी, गहू आणि तेलाचे भाव वाढले असून त्यामुळे बंदच्या काळात नागरिकांना घरातील मासिक किराणा मालाच्या खरेदीवर अधिक खर्च करावा लागतो आहे. डाळ मील चालकांनी केलेली भाववाढ, ट्रान्स्पोर्टचा वाढता खर्च आणि मजुरांची अपुरी संख्या य ...
चांदोरी : कोरोनामुळे संपूर्ण भारतात लॉकडाउन असल्याने द्राक्ष उत्पादन मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटात व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
कळवण - येथील भगवा सोशल ग्रुपने यंदा कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने श्रीराम जन्मोत्सव साधेपणाने साजरा करुन ५० गरजू कुटुंबाना जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. ...
येवला : कोरोनोच्या पाशर््वभूमीवर राज्यशासनाला कोटमगाव येथील श्री जगदंबा माता ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजार रूपयांची मदत करण्यात आली आहे. ...
एरवी महिना-दोन महिन्यांच्या सुटीवर आलेले लष्करी जवान सुटीचा काळ आपल्या कुटुंबियांसोबत व्यतीत करतात. मात्र, सिडकोतील एक लष्करी जवान आपल्या सुटीच्या कालावधीत स्वेच्छेने रोज बारा तास कर्फ्युत ड्युटी करून पोलिसांना हातभार लावत आहे. देशसेवेने भारावलेल्या ...
कोरोनामुळे संपूर्ण भारतात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाउन आणि निसर्गाने दिलेला दगा यामुळे राज्यात हंगामात तयार झालेला तब्बल ८ लाख मेट्रिक टन द्राक्षांचा साठा पडून आहे. त्यामुळे उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. ...
लॉकडाउनमुळे कळवण शहरात परराज्य व पर जिल्ह्यातील शेकडो कुटुंबे अडकून पडली आहेत. रोजगार नसल्याने १५० कुटुंबांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. कळवणच्या महाराजा युवा फाउण्डेशनकडून त्यांना मदतीचा हात देण्यात आला आहे. ...
गेल्या १३ दिवसांपासून लासलगाव आगाराच्या लालपरीची चाके पूर्णत: थांबलेली असून कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी खबरदारीची उपायोजना म्हणून राज्यात एसटी महामंडळाची सेवा बंद ठेवण्यात आली आहे . त्यामुळे गेल्या १३ दिवसांत एसटी महामंडळाच्या लासलगाव आगाराला ...