येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शहरातील नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी व ... ...
आपल्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले असून, त्याच्यावर विजय मिळविण्यासाठी ‘मी घरी थांबणार आणि कोरोनाला हरवणार’, असा निश्चय करून ओझर व टाउनशिपमधील नागरिकांनी लॉकडाउनला प्रतिसाद दिला आहे. ...
देवळा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे व त्यांच्या पथकाने गुरुवारी (दि. २६) ग्रामपंचायत कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले. ...
एकीकडे संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असून, येथील नागरिक कोरोनासारख्या रोगापासून वाचण्यासाठी घरातच बसून आहेत. परंतु नांदूरवैद्य येथील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे कुठलेही नियोजन न करता नवीन विहिरीच्या खोदकामास सुरु वात केली आहे. यामुळे महि ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बागलाण तालुक्यात चार ठिकाणी ‘कोरोना चेक पोस्ट’ उभारण्यात आला आहे. ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर येथील बाजार समितीत कांदा आणि धान्याचे लिलाव बंद करण्यात आले आहेत. हजारो टन कांदा शेतकऱ्यांच्या खळ्यावर पडून असून, प्रामुख्याने नाशवंत लाल कांद्याची वेळेत विक्री झाली नाही तर बाजारात कांद्या ...
सावधान.. सुकेणेकरांनो... तुमच्या आरोग्यासाठी आणि कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी तुमच्या गावच्या वेशीचा फतवा निघाला आहे. त्यामुळे तुम्हाला आता गावाच्या पूर्वापार प्रथेप्रमाणे वेशीतून जाणे-येणे वर्ज्य आहे, अशा आशयाचा फलक सध्या सुकेणेत लागला आहे. ...
त्र्यंबकेश्वर देवस्थान न्यासाचे विश्वस्त तथा त्र्यंबकेश्वर मधील एक जागरूक नागरिक दिलीप बाजीराव तुंगार यांचे चिरंजीव अभिजित दिलीप तुंगार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगर परिषदेस जंतुनाशक औषध फवारणी करण्याकरिता यंत्र विनामूल्य वापरण्यास दिले ...
कळमुस्ते गाव अद्यापही विकासापासून कोसो दूर आहे. या गावाला जोडणारे रस्ते पाणी योजना, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आदी सुविधांची वानवा आहे. परिसरात पर्यटनाला तसेच वनसंवर्धनाला चांगला वाव असतानाही प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू झाल्याने पोलिसांना चोवीस तास ड्यूटी बजवावी लागत आहे. त्यामुळे येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पोलिसांना पिण्याचे पाणी व सेफ्टी लिक्विडचे वाटप करण्यात आले. ...