नाशिक- संचारबंदी च्या कालावधीत बॅँकेत गर्दी वाढत आहे. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ग्राहकांसाठी ठराविक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली आहे. यासंदर्भात ...
राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट नसलेल्या १४ जिल्ह्यांतील केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी धर्मदाय रुग्णालये, वसतिगृहे व अन्य इमारतींमध्ये उपलब्ध बेड्स आणि अन्य सुविधांची चाचपणी केली असून, आपत्कालीन परिस्थितीत विलगीकरण कक्ष, भोजन वितरण प्रणाली अशा सेवांसाठी या इमारतींचा वा ...
शहरातील सहकारी संस्थांनी गृहनिर्माण संस्थेच्या गेटजवळ सॅनिटायझर ठेवून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करण्याच्या सूचना करण्यासोबतच सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजण्याचे आवा ...
नाशिक- जिल्ह्यात दाखल सर्व संशयित रूग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आणि शासकिय रूग्णालयाचा कोरोना कक्ष रिकामा झाला. त्यामुळे नाशिककरांना जरा कुठे दिलासा मिळाला असताना शुक्रवारी (दि.२७) पाच नवे संशयित दाखल झाले आहेत. ...
नाशिक- द्राक्ष पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचा हंगाम संपण्यात आला असताना कोरोनाचा फटका बसला आहे. देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी असल्याने मजुर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे हजारो मेट्रीक टन द्राक्षाचे पुढे काय करायचे असा प्रश्न उत्पादकांसमोर ...
एका खासगी टेक्नॉलॉजी संस्थेच्या टिमने शहरातील परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेºयांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामाध्यमातून शहरातील जूने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी सारख्या परिसरात पोलीस ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे गर्दी करणाऱ्या न ...
नेपाळमधून भारतात आलेल्या आणि १४ दिवस होम कॉरण्टाइन असतानाही शहरात फिरत असलेल्या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
मनमाड : येथील पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष डॉ. सी. एच. बागरेचा यांना संथारा मरण प्राप्त झाले. शहरातील विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ...
मजूर उपलब्ध नसल्याचे कारण देत लासलगाव बाजार समितीचे कांदा लिलाव अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले होते. याच कारणासाठी गुरुवारी (दि.२६) दुपारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये तहसीलदार दीपक पाटील ,सहाय्यक निबंधक अभिजित देशपांडे, सभापती सु ...