संपूर्ण जग कोरोना व्हायरस आणि आपापल्या आरोग्य व्यवस्थेशी झुंजत असताना भारतातील ओडिशा या राज्यानेही त्यासाठी आपली कंबर कसली असून, देशातील सर्वात मोठे आणि एक हजार खाटांचे पहिले ‘कोरोना हॉस्पिटल’ तयार केले आहे. अत्यंत बिकट अशा नैसर्गिक आपत्तींशी झुंजतान ...
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट नसलेल्या राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्णांतील केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ् ...
प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख राजयोगिती ब्रह्मकुमारी डॉ. जानकी दादी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत नाशकातील त्यांच्या २०१० मधील भेटीच्या आठवणी ब्रह्मकुमारी केंद्रावर जागविण्यात आल्या. ...
घरात कर्ता पुरुष नाही, अज्ञान अडाणीपणाबरोबरच घरात अठरा विश्व दारिद्र्य, रस्त्यावर पडलेले कागद काच वेचणे आणि भंगार-वाल्यांना विकल्यानंतर पदरी पडणारे दोन पैसे हेच साधन. मात्र सध्या शहरात संचारबंदी झाली. कचरा वेचायला जाता येत नाही आणि गेले तर कचराच साफ ...
संचारबंदीच्या कालावधीत बॅँकेत गर्दी वाढत आहे. मात्र, अशावेळी कोणत्याही प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ग्राहकांसाठी ठराविक ठिकाणी जागा आखून सोशल डिस्टन्स ठेवण्याची सक्ती केली आहे. ...
कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे जगभरात निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणाचा काही समाजकंटकांकडून आर्थिक स्वार्थासाठी गैरफायदा घेतला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे ग्रुप तयार करून असे संधीसाधू नागरिकांना आर्थिक मदतीसाठी भावनिक आवाहन करीत फ ...
देशात संचारबंदी लागू असताना अकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना पांढुर्ली चौफुली येथील चेकपोस्टवर पोलिसांकडून समज देण्यात येत आहे. दरम्यान, दुधाच्या वाहनातून काही नागरिक मुंबईहून गावाकडचा प्रवास करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला. वाहनचालकासह संबंधिताना पोलिसा ...
होम क्वॉरण्टाइनचा सल्ला दिलेला असताना पळून जाणाऱ्या कोरोना संशयितांच्या बातम्या दररोज प्रसिद्ध होत असल्या व पळून जाणाऱ्यांचे उद्देश वेगवेगळे असले तरी जपानमध्ये दोन महिने राहून परतलेल्या नांदगावच्या एका व्यक्तीने गेले तीन आठवडे स्वेच्छेने स्वत:ला होम ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनदरम्यान कसबे सुकेणे येथील दत्ता रामराव पाटील या युवा शेतकºयाने शेतातील नुकताच काढलेला नवा गहू गोरगरीब मजूर कुटुंबांना खुला करून माणुसकीचा ओलावा अजूनही टिकून असल्याचे दाखवून दिले आहे. ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे अन्नधान्यासह किराणा मालाची साठेबाजी अथवा चढ्याभावाने विक्र ी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पावले उचलली आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांवर जबाबदारी ...