ओझर : कोरोनाचा प्रादुर्भाव उपचार करणाऱ्यांवर होऊ नये म्हणून एचएएल नाशिकने विलगीकरणपेटी बनवली आहे, ती आता वरदान ठरू पाहतेय. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना या वैश्विक व्हायरसचे दररोज वाढणारे आकडे चिंतेत भर टाकणारे आहेत. ...
नाशिक : लॉकडाउन व संचारबंदीमुळे राज्यातील अनेक जिल्हे, शहरामध्ये अडकून पडलेल्या बेघर मजुरांच्या निवाराशेडसाठी भोजन पुरविण्यासाठी आता शासनाने अन्न धान्य पुरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पुरवठा विभागाने अन्न धान्य महामंडळाकडून धान्य खरेदी करावया ...
नाशिक : कोरोना विष्णूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिककरांच्या दृष्टीने येणारे पंधरा दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे. ...
नाशिक : शहरात दोन संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेने बाधितांच्या निवासस्थानाच्या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण सुरू केले असून, दोन दिवसांत दोन हजार ९०८ नागरिकांची माहिती घेऊन प्रसंगी तपासणी करण्यात आली आहे. ...
नाशिक : शनिवारच्या मध्यरात्रीनंतर मालेगावात ५ पॉझिटिव्ह आढळल्याचे वृत्त नागरिकांपर्यंत पोहोचले असतानाच रविवारी दुपारी मालेगावातूनच अजून १३ कोरोनाबाधित आढळल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अवघ्या बारा तासांत मालेग ...
नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने मोबाईल क्रमांकावर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनव्दारे महापालिकेला कोरोना ... ...
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असून अनेक राज्यात बाधित रूग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे . यापासून ग्रामीण भागही सुरक्षित राहिलेला नाही. मालेगावसारख्या शहरात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व स्तरातील हात मदत ...
जीवनावश्यक वस्तूंची वेळेवर वाहतूक करून कोविड-१९ विरूद्ध लढा देण्यासाठी रेल्वे प्रशासन महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या बिकट स्थितीत सिग्नल अँड टेलिकॉम विभागाचे तंत्रज्ञ जोमाने आणि समर्पणाने आपली कर्तव्ये पार पाडत असल्याचे दिसून येत आहे. ...
कोरोनाने अवघे जग वेठीस धरले असताना या महामारीतून मानवजातीला सावरण्यासाठी जो तो आपापल्या परिने योगदान देत आहे. त्यात बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयात दुसऱ्या इयत्तेत शिकणा-या जायखेडा येथील बालचित्रकार समर्थ प्रक ...
गिरणा नदीचे पात्र कोरडे झाल्यामुळे या नदीतील पाण्यावर अवलंबून असलेल्या तालुक्यातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत . यामुळे गिरणा नदीला चणकापूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडून पाणीटंचाई दूर करावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आ ...