येवला : तालुक्यातील सातत्याने दुष्काळी भागातील टंचाईग्रस्त असलेल्या ३८ गावांसाठी अस्तित्वात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेमुळे तालुक्यातील ५२गावे टँकरमुक्त झाले आहेत. ...
अभोणा : लॉकडाउनमुळे सर्वसामान्य कुटुंबातील सदस्यांची उपासमार होऊ नये म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब व अंत्योदय लाभार्थी प्रतिव्यक्ती एका महिन्यात पाच किलो तांदूळ मोफत देण्यास अभोणा येथे प्रथमच सुरु वात करण्यात आली. ...
नाशिक : सध्या सुरू असलेल्या लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे शाळांना सुट्या आहेत. मात्र, त्यानंतरही जवळपास सर्वच खासगी शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना मोबाइलद्वारे शिक्षण देत आहेत. ...
नाशिक : भारतीय डॉक्टरांवर पेशंट, पेशंटचे नातेवाईक यांच्याकडून मारहाण किंवा तत्सम घटना वारंवार घडल्या आहेत आणि दुर्दैवाने कोरोनाच्या संकटसमयीदेखील असे भ्याड हल्ले थांबले नाहीत. त्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने मंगळवारी तातडीने निर्णय घेत डॉक्टरांना क ...
एकलहरे : लॉकडाउन काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शासनाने मुबलक धान्य उपलब्ध करून दिले असताना प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत ते पोहोचतच नसल्याचे उघड झाले आहे. ...
नाशिक : संविधान प्रचारक चळवळीच्या माध्यमातून पे बॅक टू सोसायटी अभियानांतर्गत करण्यात आलेल्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादातून महाराष्ट्रातील विविध भागातील गरजू कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले असून, नाशिकमधील गणेशगाव, त्र्यंबकेश्वर आदी आदिवा ...