कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने लॉकडाउन व संचारबंदी लागू आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात दि. १५, १६, २६ व २७ या चार लग्न तिथी असूनही कोरोनामुळे लग्न सोहळे मात्र रद्द झाले आहेत. राजापूर व परिसरातील मंडळींनी लग्न सोहळे पुढे ढकलले आहेत. ...
हजारो महानुभाव पंथीय व संत महंतांचे श्रद्धास्थान असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त मंदिराच्या वतीने ५१ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आली. ...
सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्य केंद्रासाठी औषधांचे पॅकेज देण्यात आले. सरपंच सीमा शिंंदे यांच्या संकल्पनेतून ही औषधे देण्यात आली. ठिकाणी ग्रामपंचायतीकडून मदतीसाठी ओघ सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीव ...
ग्रामीण आदिवासी भागातील मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी कातकरी समाजाच्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डहाळेवाडी व टाकेहर्ष येथे केले. ...
राज्यासह देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद करण्यात आली आहे, परंतु अत्यावश्यक सेवेमध्ये असलेला भाजीपाला विक्र ी करणारे विक्रे ते व ग्राहक यामुळे सिडकोतील पवननगर भाजीबाजारात मोठ्या प्रमाणा ...
देशभरात कोरोना आजाराने भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचा सर्वच क्षेत्रात मोठा परिणाम झाला आहे. कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालल्याने पंधरा दिवसांपासून संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. एरवी लोकप्रतिनिधी व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने फ ...