मुंबईहून नाशिककडे डोक्यावर बिºहाड घेऊन आपले मूळ गाव गाठण्यासाठी अनेक परप्रांतीयांचे स्थलांतर सुरूच आहे. अशातच इगतपुरीजवळील घाटनदेवी परिसरातील उंटदरी येथे काही परप्रांतीय नागरिक आले असता या परप्रांतीय नागरिकांना इगतपुरी पोलिसांनी अडवल्यानंतर त्यातील प ...
ग्रामीण भागातील एकाच कुटुंबातील दोघांच्या कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी असून, त्या रुग्णांच्या कुटुंबातील अन्य चार व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ...
येवला शहरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली असून, शनिवारी (दि.२५) शहरात कडेकोट लॉकडाउन व संचारबंदी लागू करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने रविवार (दि. २६) ते मंगळवार (दि.२८) पावेतो तसेच ...
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता संचारबंदी व लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी आॅनलाइन संपर्क साधून नियमित कामकाजाचा आढावा घेतला. ...
मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्यातर्फे कोरोना विषाणूसंदर्भात विविध उपक्रमांद्वारे आरोग्य जनजागृती करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्या ...
मालेगावला कोरोनाच्या रुग्णांमध्ये झालेल्या वाढीमुळे ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना आजारपणावर मात करण्यासाठी औषधांचे वाटप करण्यात आले. ...
कोरोनामुळे देशभर लागू केलेल्या संचारबंदीचा फटका ग्रामीण भागातील दुर्गम आदिवासी, कष्टकरी जनतेला बसत असून, बाहेर कामधंद्यासाठी बाहेरच पडता येत नसल्याने त्यांचे आर्थिक चक्र थंडावले आहे. त्यामुळे अशा परिवारातील नागरिकांना घरातील रेशन व अत्यावश्यक वस्तूंस ...
कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दक्षता घेण्यात येत असून, पेठ तालुक्यातील उंबरदहाड ग्रामपंचायतीच्या वतीने योग्य फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर केला आहे. ...