नाशिक : जिल्ह्यातील चांदवड बाजार समितीत मंगळवारपासून (दि.19) नियमित कांदा लिलाव सुरू होणार आहेत. शेतकरी बांधवांनी लिलाव झाल्यानंतर कांदा भरण्यासाठी पाटी, घमेलेसोबत आणावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे ...
वैतरणानगर : सध्या सगळीकडे लॉकडाउन असले तरी आदिवासी, दुर्गम भागातील शेतकरी मात्र कोरोनावर मात करीत पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. ...
सिन्नर : अवर्षणग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने यावर्षीही अद्याप एकही पाण्याचा टँकर तालुक्यात सुरू नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात २३ गावे २७४ वाड्या-वस्त्या अशा ...
नाशिक : जिल्ह्यातील खरीप आणि रब्बी हंगामासाठी पतपुरवठा (कर्जपुरवठा) निश्चित करण्यात आला असून, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तीन कोटी ३० हजार रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात येणार आहे, तर रब्बी हंगामासाठी एक कोटी ४२ हजार ५०० रुपयांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे ...
रमजानपर्व काळात सर्व समाजबांधवांनी संयम, सदाचार कायम ठेवत जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य यापुढेही कायम ठेवण्याचे आवाहन खतीब यांच्यासह धर्मगुरूंनी केले आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच केंद्र व राज्य सरकारने २२ मार्चपासून लॉकडाऊन व संचारबंदी जारी केली असून, त्यामुळे लहान, मोठे उद्योगधंदे तसेच बांधकाम क्षेत्र पुर्णपणे बंद पडले आहेत ...
कोरोनापूर्वीच्या काळातील कोणत्याही सामान्य रविवारप्रमाणे कालदेखील नाशिकच्या मुख्य बाजारपेठांसह रस्त्यांवर तुफान गर्दी दिसत होती. नागरिक किराणामालापासून कपडा खरेदीपर्यंत सर्वच दुकानांवर रांगा लावून तर अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे कोणतेही भान न बाळ ...
लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात कोणत्याही प्रकारची निर्बंध शिथिलता तर मिळाली नाहीच उलट जुनेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आयुक्त राधाकृष्ण गमे येत्या बुधवारी महासभा घेण्यास परवानगी देतात किंवा नाही यावर सोमवारी (दि.१८) फैसला होणार आहे. ...
उड्डाणपुलावरून रविवारी दुपारी चेहेडी पंपिंग येथे दुचाकीवर जाणाऱ्या पती-पत्नीला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मारु ती कारने धडक दिल्याने दोघे पती-पत्नी उड्डाणपुलावरून खाली पडल्याने यात नीता पागधरे यांचा मृत्यू झाला. ...