मालेगाव : राज्यात आलेल्या चक्रीवादळाने कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रायगड जिल्ह्यात विजेचे खांब आणि रोहित्र कोलमडून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
देवळा : सध्या शेतात खरीप व रब्बी हंगामातील विविध प्रकारची पिके घेताना शेतकऱ्यांपुढे शेतात निर्माण होणाºया तणांची मोठी समस्या निर्माण झाली असून, पिकांचा नाश करणाºया या तणांचा बंदोबस्त कसा करावा? अशी विवंचना शेतकºयांना दरवर्षी पडू लागली आहे. शेती तोट्य ...
दाभाडी : संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटात आरोग्य विभाग कार्य करीत असताना पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या इतर समस्यांपासूनही नागरिकांचे संरक्षण व्हावे व प्रत्येक कुटुंबाला हिवतापाची माहिती व्हावी यासाठी हिवताप जनजागृती मोहीम दाभाडीत राबव ...
पाटोदा : परिसरात मंगळवारी (दि. १६) सायंकाळी विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने परिसरात मोठे नुकसान झाले आहे. वादळी पावसाने घर अंगावर कोसळल्याने शिवाजी बोरनारे यांच्या कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहे. मंगेश केंगे यांचे सुमारे दोन ...
गंगापूर : नाशिक तालुक्यातील गिरणारे येथे कोरोनाचा रुग्ण आढळल्याने गावात अत्यावश्यक सेवा वगळता कडेकोट लॉकडाऊन पाळण्यात आला असून, पुढील दहा दिवस गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. ...
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व आरोग्य केंद्रांमध्ये असलेली अपुरी व्यवस्था पाहता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी ही व्यवस्था बळकट करण्यासाठी मदतीचा हातभार लागला आहे. सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून या लोकप्रतिनिधींनी आपापल ...
नाशिक : चारसूत्री भात लागवड पद्धतीतील तिसरा टप्पा म्हणजे नियंत्रित लावणी. शेतकरी त्यास ओळीत लागवड, जपानी लागवड म्हणूनही ओळखतात. या पद्धतीने लावणी केल्यास प्रतिहेक्टरी ४० ते ४५ किलोऐवजी ३० किलो बियाणात लागवड पूर्ण होते. ...
वडनेर : थोड्याफार पावसावर पेरणीची सुरुवात गाव परिसरात झाल्यानंतर आठवड्यापासून ओढ दिलेल्या पावसाने सर्वांच्या तोंडचे पाणी पळविले होते. पावसाने पुन्हा समाधानकारक जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारी झ ...