नाशिक : जिल्ह्यात मालेगाव येथे कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला. त्यात बंदोबस्तावर असलेले ग्रामीण पोलीसही बाधीत झाले. यात तीन पोलीस शहीद झाले आहेत. कोरोनाची लागण होऊन शहीद झालेल्या नाशिक ग्रामीण पोलीस दलातील दोघा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग् ...
येवला : तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण ५९ हजार २०० हेक्टर क्षेत्र असताना गेल्या काही वर्षांमध्ये या क्षेत्रात वाढ होत गेल्याने सध्या ७९, ६८७ हेक्टर खरीप क्षेत्र झाले आहे. तर कृषी विभागाने खरीप क्षेत्राचा लक्षांक ८८ हजार ५६३ हेक्टर ठेवला आहे. यंदा तालुक ...
त्र्यंबकेश्वर : सध्या कोसळणाऱ्या जलधारा आणि लॉकडाऊनमुळे नियमांमध्ये आलेल्या शिथिलतेमुळे अनेक भाविक आणि पर्यटकांना त्र्यंबकेश्वरच्या निसर्गाची ओढ लागली आहे. पर्यटन आणि देवदर्शन असा दुहेरी मुहूर्त अनेक जण साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, सुरक्षेच्या ...
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा-सुरत रस्त्याचे काम सुरू असल्याने दुसऱ्या मार्गाने वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, काम चालू असल्यामुळे सुरगाणा, हतगड, पुणेगाव, माळे दुमाला अस्वलीपाडा येथे जाण्यासाठी रस्ता बंद असल्यामुळे दुचाकीस्वारां ...
कळवण : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतिपदी कळवण एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त हेमंत बोरसे यांची संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. ...
येवला : कोरोनाने शहरात थैमान घातले आहे. शहरात अस्वच्छतेचा कळस झाला असून, शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांची सुरक्षा वाºयावर सोडून कामात दिरंगाई व कुचराई करणाºया नगरपालिका अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्र ...
सुरगाणा : (श्याम खैरनार) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान सुरगाणा नगरपंचायतीची आर्थिक घडी विस्कटली आहे. पूर्वीची मंजूर विकासकामे वगळता नवीन विकासकामांना मंजुरी मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सुरगाणा ...
दाभाडी : येथे मिळून आलेले १४ कोरोनाचे रुग्ण आरोग्यसेवकांच्या परिश्रमामुळे ठणठणीत बरे झाले असून, गाव कोरोनामुक्त झाले आहे. गावात कोरोनामुक्तीसाठी सामाजिक संस्था व कार्यकर्ते आणि सेवाभावी आरोग्य संघटना धडपड करीत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले ...
मालेगाव : येथील भारतीय जनता पक्षातर्फे चीनच्या प्रधानमंत्र्याचे छायाचित्र व चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. लडाख सीमेजवळ चीनकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्यातील २० जवान शहीद झाले. त्या हल्ल्याचा निषेध येथील भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश ...