राजापूर : परिसरात लाल कांदा काढणीस सुरुवात झाली आहे; परंतु दोन दिवसांपासून थंडी व ढगाळ वातावरणामुळे कांदा काढणी केलेल्या व शेतात असलेल्या कांद्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. ...
जानोरी : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी, पेठ, सुरगाणा अशा त्रिसंगमीय तालुका सीमा हद्दीवरील असलेल्या बोरवण, मोखनळ येथे श्रमदानातून ग्रामस्थांनी वनराई बंधारा बांधला आहे. येथे डोंगरदऱ्यात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केल्याने पशुपक्षी तसेच वन प ...
पिंपळगाव बसवंत : मागील दोन दिवसांतील थंड वारे, ढगाळ वातावरण यामुळे द्राक्षबागायतदार चिंतेत आहेत. ढगाळ वातावरणामुळे भुरी, द्राक्षकूज आणि मणीगळ तर माण्यांना तडे जाण्याची दाट शक्यता असल्याने उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
इगतपुरी : मुंबई-आग्रा महामार्गावरील तळेगांव फाटा येथे टेम्पो ट्रॅव्हलरला अचानक आग लागल्याने वाहन जळुन खाक झाले. सुदैवाने चौदा प्रवाशांनी वेळीच वाहनातुन बाहेर आल्याने त्यांचे प्राण बचावले. शनिवारी सकाळच्या सुमारास इगतपुरी तळेगाव फाट्याजवळ मुंबईहुन भंड ...
जिल्हा परिषदेच्या विकासावर कधी इतकी चर्चा झाली नाही, त्यापेक्षा अधिक किंवा त्यापेक्षा कित्येक पटीने जिल्हा परिषदेच्या प्रत्येक खरेदीवर चर्चा आजवर होत आली आहे. ...
नाशिक- महापालिकेत गाजत असलेल्या अनेक घोटाळ्यांवर चौकशीची मात्रा लागु पडणार नाही, मात्र चौकशी समिती नियुक्त केली की घोटाळे थांबणारच आहेत, अशा अविर्भावात समित्या नियुक्त केल्या जात आहेत. महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्याच महासभेत टीडीआर घोटाळ्याच्या चौ ...
पेठ : शहरातील जोगमोडी रोडवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसलेल्या टपऱ्यांऐवजी व्यावसायिकांना कायमस्वरूपी गाळे उपलब्ध करून द्यावेत तसेच सध्या कोरोना संकटात वाढीव कराची वसुली करण्यात येऊ नये यासाठी टपरीधारकांनी थेट दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी कार्यालय ग ...
ओझर : आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणारा रोईंगपटु दत्तु भोकनळ याला शासकिय सेवेत वर्ग एक च्या पदावर थेट नियुक्त करावी अशा आशयाचे निवेदन माजी आमदार अनिल कदम यांनी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना दिले. ...