नाशिक : अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करणे दिवसेंदिवस जिकिरीचे ठरत आहे. त्यातच शेतीसाठी लागणा-या अत्याधुनिक शेती औजारांच्या किमती खूप जास्त असल्याने शेतक-यांच्या गटाने औजार बँक तयार केल्यास त्याद्वारे शेतक-यांची औजारांची गरज पूर्ण होऊ शकते. हे लक्षात घ ...
नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागात ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असल्यामुळे गावपातळीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे परिसरातील गावांमध्ये गटा-तटाच्या बैठका सुरु झाल्या असून पॅनल निर्मितीला वेग आला आहे. दरम्यान, इच् ...
सिन्नर : जीवन जगत असतांना व्यक्तीने सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन आलेल्या आव्हानांचा सामना करावा. आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडणे म्हणजे आयुष्याचे व्यवस्थापन होय. सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्याचे व्यवस्थापन करणे शक्य असल्याचे मत लोणावळा येथी ...