जगात आधीच कोरोनाची प्रचंड दहशत असताना आणि त्यातून जग सावरत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जगाने धसका घेतला आहे. ब्रिटनमधून मालेगावी आलेल्या सातही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य विभागासह प्रशासनाने सुस्कारा सोडला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉकमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने लग्नसमारंभासाठी नियमावली तयार केली असली तरी ग्रामीण भागात लग्नातील वाढती गर्दी कोरोनाला आयते निमंत्रण ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे ट्रक आणि कंटेनर एकमेकांवर आदळल्याची घटना रविवारी (दि. २७) रोजी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास घडली.अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झाली नसली तरी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अप ...
खमताणे : मुंजवाड ते तिळवण या सात कि.मी. अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहतुकीला प्रचंड त्रास होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी उपसरपंच शिवनाथ पवार व ग्रामस ...
चांदोरी : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूकीची घोषणा केल्यापासून गोदाकाठ परिसरातील गावात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे गावातील चावडीवर मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. आता तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुर ...
अभोणा : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला असून उमेदवारी अर्जांच्या वाटपासही सुरुवात झाली आहे. त्यातच यंदा विविध राजकिय पक्षांचे नेते, ... ...
सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सुरुवातीच्या पहिले दोन दिवस तालुक्यातून फक्त दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. सध्या गावागावांत निवडणुकीच्या चर्च ...
घोटी : घोटी येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर बांधण्यात आले असून रविवारी (दि.२७) उत्साही व भक्तिमय वातावरणात तसेच विधिवत मंत्रोच्चारात श्री ची प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा पार पडला. पुरोहितांचा मंत्रोच्चार अन् स्वामी समर्थांचा जयजयकार यामुळ ...
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात भावनेचं नाही तर विकासाचं राजकारण व्हायला हवं, अशा आशयाचं पत्र अमरजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलं आहे. ...
पाटोदा : युवकांमध्ये स्वच्छता व पर्यावरणविषयक जाणीव जागृती करण्याच्या हेतूने, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र नाशिक द्वारा पाटोदा येथे स्वच्छ गाव-हरित गाव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...