जानोरी येथे एका युवतीला मोबाईलवरील मेसेजद्वारे मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधित युवकाविरुद्ध सोमवारी (दि.८) गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली. ...
सिन्नर तालुक्याच्या दुशिंगपूर (वावी) येथील पोल्ट्री शेडची जाळी कापून अज्ञात चोरट्यांनी कोंबड्यांच्या अंड्यांनी भरलेले ७०० ट्रे चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. ९) पहाटेच्या सुमारास घडली. यात २१ हजार अंड्यांची चोरी झाली असून, शेतकऱ्याचे सुमारे एक ल ...
शिक्षक, मुख्याध्यापक संघटनांमध्ये शिक्षकांचे प्रश्न व समस्यांविषयी विसंवाद असल्याचे पुन्हा एकदा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षणासंदर्भातील आदेशाच्या प्रकरणात उडालेल्या गोंधळामुळे समोर आले आहे. सर्वेक्षण स्थगितीचा आदेश सोशल मिडियावर व्हायरल झाल्या ...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिकरित्या गर्दीत अनावश्यकपणे मिसळणे टाळावे, मास्क, सॅनिटायझर चा वेळोवेळी वापर आणि सामाजिक अंतर राखण्यास प्राधान्य देणे गरजेचे ...
'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...' असे संत तुकाराम यांनी म्हटले आहे. हेच महाराष्ट्र वनखात्याचे ब्रीद आहे. महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे. या भुमीतील प्रत्येक वृक्ष आणि जंगलाचे महत्व संतांनी त्यांच्या अभंगांद्वारे वेळोवेळी अधोरेखित केले आहे. ...
नाशिक : महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प राज्यातील कृषिक्षेत्राला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया कृषी संघटनांमधून उमटत असून, कोरोनाकाळात ... ...
जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मार्च महिन्याच्या प्रारंभापासून प्रचंड वेगाने भर पडू लागली आहे. गत मंगळवारपासून बाधितांची संख्या सातत्याने पावणे ... ...