जिल्ह्यात काेरोना बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. रविवारी दिवसभरात ४,७०० रुग्णांनी कोरोनावर मात केली. मात्र, बळींनी ३९ पर्यंत मजल गाठल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ३३११ वर पोहोचली. कोरोनाबाधितांच्या संख्या पुन्हा साडेपाच हजारांचा आकडा ओला ...
प्रख्यात गीतकार आणि आंबेडकरी विचारांचे भाष्यकार हरेंद्र हिरामण जाधव यांचे मुंबईत निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी प्रबोधनाच्या चळवळीची मोठी हानी झाली आहे. ...
कोरोनाच्या संकटामुळे दर न मिळाल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पूर्णपणे अडचणीत आले असून, पुढील हंगामाचे नियोजन कसे करावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम जवळ ज ...
शहरात रविवारी (दि.२५) दिवसभर कडक ऊन होते. दुपारी ४.३० वाजेपासून संध्याकाळपर्यंत ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वाराही सुटला. मात्र, कोठेही पावसाच्या सरींचा शिडकावा होऊ शकला नाही. संध्याकाळपर्यंत शहराचे कमाल तापमान ३९.४ अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान ...
कोरोनाचा ग्रामीण भागात वाढलेला प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नाशिक जिल्हा परिषदतर्फे ‘कोरोनामुक्त गाव अभियान’ राबविण्यात येत आहे. ग्रामस्तरावर लोकसहभाग व ग्रामपंचायतीची जबाबदारी वाढवून सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तलाठी या घटकांच्या म ...
जिल्ह्यात लसींचा साठा काही मोजक्याच केंद्रांवर उपलब्ध होता. त्यामुळे लसीकरणासाठी रविवारीदेखील नागरिकांना प्रचंड भटकण्याची वेळ आली. दरम्यान, रविवारी रात्री जिल्ह्यासाठी कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लसींचा साठा प्राप्त झाला आहे. मात्र प्राप्त झाल ...
राज्यासह जिल्ह्यातील शिक्षणाचा संपूर्ण डोलारा हा शिक्षणाधिकारी पदावर अवलंबून असतो. अत्यंत महत्त्वाचे पद असताना शिक्षणाधिकाऱ्यांची तब्बल अर्ध्यापेक्षा अधिक पदे रिक्त आहेत, तर दुसरीकडे निरंतर शिक्षणाधिकारी हे पद या विभागासाठी पांढरा हत्ती ठरत असल्याचे ...
शहरातील सायने शिवारातून अवैध गौण खनिजाची चोरी करून नेत असताना अडविल्याने लोकांची गर्दी जमवून पळून जात सरकारी नोकरावर हल्ला केल्याप्रकरणी बापू अंबर जगताप (रा. दरेगाव) व दोन जणांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तलाठी नामदेव श्रावण पवार ...
निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात उन्हाळ कांदा साठवणुकीकरिता शेतकरी धावपळ करीत आहेत. सध्या गोदाकाठ भागात कांदा चांगला पिकला आहे. गेल्या वर्षभरापासून गारपीट, अवकाळी पाऊस या संकटावर मात करुन कसाबसा कांदा पिकवला आणि हाच कांदा आता बाजारात आठशे ते अकर ...