बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख असलेल्या शांतिगिरी महाराजांचा मोठा नाशकात अनुयायी वर्ग असून त्यांनी मध्यंतरी नाशिकच्या तपोवन येथे मोठा यज्ञ याग केला होता. ...
नाशिक शहरातील विविध पर्यावरणप्रेमी व निसर्गप्रेमी संस्थांनी एकत्र येत सोमवारी (दि.२९) कुसुमाग्रज स्मारकात आयोजित केलेल्या निसर्ग सेवकांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मुनगंटीवार बोलत होते. ...
सध्याचे राजकारण बघता संतांच्या खांद्यावर राष्ट्रनिर्मीतीची जबाबदारी देणे गरजेचे झाले आहे. हाच विचार पुढे करून राजकारणातील शुद्धीकरणासाठी आम्ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ...
यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कांद्याची निर्यात बंदी तात्काळ हटवावी तसेच विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी ...