शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

इगतपुरीच्या पूर्व भागात भातशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:34 IST

सवर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद - खेड जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव मोर, अधरवड, टाकेद, खेड, अडसरे, वासाळीसह जवळपास पंधरा वीस ग्रामपंचायती शिवारातील भातशेती वर करपा, तुडतुडा, पांढरा , तांबडा टाका या रोगाने थैमान घातले असुन या भागातील शेतकरी पूर्णपणे खचला आहे. चालूवर्र्षी कोरोना लॉकडाऊन मुळे शेतकरी हैराण झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : करप्या ,तुडतुडा,पांढरा टाका रोगाने पिके उध्वस्त, पंचनामे करण्याची मागणी

सवर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद - खेड जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव मोर, अधरवड, टाकेद, खेड, अडसरे, वासाळीसह जवळपास पंधरा वीस ग्रामपंचायती शिवारातील भातशेती वर करपा, तुडतुडा, पांढरा , तांबडा टाका या रोगाने थैमान घातले असुन या भागातील शेतकरी पूर्णपणे खचला आहे. चालूवर्र्षी कोरोना लॉकडाऊन मुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यानंतर जून,जुलै पाऊस पडला नसल्याने अक्षरश: कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली त्यानंतर आॅगस्ट मध्ये शेतीपूरक पाऊस झाल्याने सर्व शेतकऱ्यांनी उसनवारी,कजर्बाजारी होऊन भातशेतीची लागवड केली व तशी मशागतही केली त्यानंतर शेती पूरक पाऊस असतांना भात शेती जोरात होती. भात पिकांवर मधेच करपा,तुडतुडा,पांढरा टाका या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकºयांनी चार पाच एकर लागवड केलेली भातपिके उध्वस्त झाली आहेत.अशा संकटात शेतकरी पुर्णपणे चिंताग्रस्त झाला असून अद्यापही शेतकºयांच्या बांधावर एकही स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकारी पाहणी करण्यासाठी देखील आला नाही व शेतकºयांना साधी भेट पण दिली नाही. प्रशासनाने नुकसान झालेल्या भातपिकांची तात्काळ पाहणी करावी व करप्या रोगाने उध्वस्त झालेल्या भातपिकांची पंचनामे करून शेतकºयांना दिलासादायक नुकसानभरपाई जाहीर करावी अशी टाकेद -अधरवड-खेड -अडसरे या परिसरातील सर्व शेतकºयांची मागणी आहे. (१०टाकेद)-----------------------------दुबार पेरणीचे संकट असतांना सुद्धा न हारता आतापर्यंत उसनवारी करून पन्नास हजार खर्च केला व पाच एकर भातशेती जोपासली करप्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास आठ हजार रुपयांची औषध फवारणी केली तरी सुद्धा करप्या रोगाने भात शेतीची पूर्णपणे वाताहत झाली.शिवाजी ब-हे,शेतकरी, अधरवडटाकेद गटातील आमदार,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य यांनी कृषी विभागाचे अधिकारी यांनी अद्यापही शेतक?्याच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या भातपिकांची पाहणी केलेली नाही तरी सर्व लोकप्रतिनिधिंनी किमान शेतकरी जगला पाहिजे या दृष्टिकोनातून शासकीय अधिकारी वर्गासह भात पिकांची पाहणी करून पंचनामे करावे.- ज्ञानेश्वर डमाळे ,सरपंच, अधरवड 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती