शहरं
Join us  
Trending Stories
1
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
2
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
3
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
4
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
5
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
6
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
7
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
8
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
9
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
10
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
11
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
12
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
13
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
14
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
15
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
16
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
17
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
18
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
19
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
20
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीच्या पूर्व भागात भातशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:34 IST

सवर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद - खेड जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव मोर, अधरवड, टाकेद, खेड, अडसरे, वासाळीसह जवळपास पंधरा वीस ग्रामपंचायती शिवारातील भातशेती वर करपा, तुडतुडा, पांढरा , तांबडा टाका या रोगाने थैमान घातले असुन या भागातील शेतकरी पूर्णपणे खचला आहे. चालूवर्र्षी कोरोना लॉकडाऊन मुळे शेतकरी हैराण झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : करप्या ,तुडतुडा,पांढरा टाका रोगाने पिके उध्वस्त, पंचनामे करण्याची मागणी

सवर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद - खेड जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव मोर, अधरवड, टाकेद, खेड, अडसरे, वासाळीसह जवळपास पंधरा वीस ग्रामपंचायती शिवारातील भातशेती वर करपा, तुडतुडा, पांढरा , तांबडा टाका या रोगाने थैमान घातले असुन या भागातील शेतकरी पूर्णपणे खचला आहे. चालूवर्र्षी कोरोना लॉकडाऊन मुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यानंतर जून,जुलै पाऊस पडला नसल्याने अक्षरश: कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली त्यानंतर आॅगस्ट मध्ये शेतीपूरक पाऊस झाल्याने सर्व शेतकऱ्यांनी उसनवारी,कजर्बाजारी होऊन भातशेतीची लागवड केली व तशी मशागतही केली त्यानंतर शेती पूरक पाऊस असतांना भात शेती जोरात होती. भात पिकांवर मधेच करपा,तुडतुडा,पांढरा टाका या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकºयांनी चार पाच एकर लागवड केलेली भातपिके उध्वस्त झाली आहेत.अशा संकटात शेतकरी पुर्णपणे चिंताग्रस्त झाला असून अद्यापही शेतकºयांच्या बांधावर एकही स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकारी पाहणी करण्यासाठी देखील आला नाही व शेतकºयांना साधी भेट पण दिली नाही. प्रशासनाने नुकसान झालेल्या भातपिकांची तात्काळ पाहणी करावी व करप्या रोगाने उध्वस्त झालेल्या भातपिकांची पंचनामे करून शेतकºयांना दिलासादायक नुकसानभरपाई जाहीर करावी अशी टाकेद -अधरवड-खेड -अडसरे या परिसरातील सर्व शेतकºयांची मागणी आहे. (१०टाकेद)-----------------------------दुबार पेरणीचे संकट असतांना सुद्धा न हारता आतापर्यंत उसनवारी करून पन्नास हजार खर्च केला व पाच एकर भातशेती जोपासली करप्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास आठ हजार रुपयांची औषध फवारणी केली तरी सुद्धा करप्या रोगाने भात शेतीची पूर्णपणे वाताहत झाली.शिवाजी ब-हे,शेतकरी, अधरवडटाकेद गटातील आमदार,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य यांनी कृषी विभागाचे अधिकारी यांनी अद्यापही शेतक?्याच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या भातपिकांची पाहणी केलेली नाही तरी सर्व लोकप्रतिनिधिंनी किमान शेतकरी जगला पाहिजे या दृष्टिकोनातून शासकीय अधिकारी वर्गासह भात पिकांची पाहणी करून पंचनामे करावे.- ज्ञानेश्वर डमाळे ,सरपंच, अधरवड 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती