शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीच्या पूर्व भागात भातशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:34 IST

सवर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद - खेड जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव मोर, अधरवड, टाकेद, खेड, अडसरे, वासाळीसह जवळपास पंधरा वीस ग्रामपंचायती शिवारातील भातशेती वर करपा, तुडतुडा, पांढरा , तांबडा टाका या रोगाने थैमान घातले असुन या भागातील शेतकरी पूर्णपणे खचला आहे. चालूवर्र्षी कोरोना लॉकडाऊन मुळे शेतकरी हैराण झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : करप्या ,तुडतुडा,पांढरा टाका रोगाने पिके उध्वस्त, पंचनामे करण्याची मागणी

सवर्तीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद - खेड जिल्हा परिषद गटातील पिंपळगाव मोर, अधरवड, टाकेद, खेड, अडसरे, वासाळीसह जवळपास पंधरा वीस ग्रामपंचायती शिवारातील भातशेती वर करपा, तुडतुडा, पांढरा , तांबडा टाका या रोगाने थैमान घातले असुन या भागातील शेतकरी पूर्णपणे खचला आहे. चालूवर्र्षी कोरोना लॉकडाऊन मुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यानंतर जून,जुलै पाऊस पडला नसल्याने अक्षरश: कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली त्यानंतर आॅगस्ट मध्ये शेतीपूरक पाऊस झाल्याने सर्व शेतकऱ्यांनी उसनवारी,कजर्बाजारी होऊन भातशेतीची लागवड केली व तशी मशागतही केली त्यानंतर शेती पूरक पाऊस असतांना भात शेती जोरात होती. भात पिकांवर मधेच करपा,तुडतुडा,पांढरा टाका या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकºयांनी चार पाच एकर लागवड केलेली भातपिके उध्वस्त झाली आहेत.अशा संकटात शेतकरी पुर्णपणे चिंताग्रस्त झाला असून अद्यापही शेतकºयांच्या बांधावर एकही स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकारी पाहणी करण्यासाठी देखील आला नाही व शेतकºयांना साधी भेट पण दिली नाही. प्रशासनाने नुकसान झालेल्या भातपिकांची तात्काळ पाहणी करावी व करप्या रोगाने उध्वस्त झालेल्या भातपिकांची पंचनामे करून शेतकºयांना दिलासादायक नुकसानभरपाई जाहीर करावी अशी टाकेद -अधरवड-खेड -अडसरे या परिसरातील सर्व शेतकºयांची मागणी आहे. (१०टाकेद)-----------------------------दुबार पेरणीचे संकट असतांना सुद्धा न हारता आतापर्यंत उसनवारी करून पन्नास हजार खर्च केला व पाच एकर भातशेती जोपासली करप्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास आठ हजार रुपयांची औषध फवारणी केली तरी सुद्धा करप्या रोगाने भात शेतीची पूर्णपणे वाताहत झाली.शिवाजी ब-हे,शेतकरी, अधरवडटाकेद गटातील आमदार,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य यांनी कृषी विभागाचे अधिकारी यांनी अद्यापही शेतक?्याच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या भातपिकांची पाहणी केलेली नाही तरी सर्व लोकप्रतिनिधिंनी किमान शेतकरी जगला पाहिजे या दृष्टिकोनातून शासकीय अधिकारी वर्गासह भात पिकांची पाहणी करून पंचनामे करावे.- ज्ञानेश्वर डमाळे ,सरपंच, अधरवड 

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती