शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

हरणबारी धरणातील पाणी आरक्षणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 17:59 IST

काटवन भागातील मोसम नदी किनारी असणाऱ्या गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हरणबारी धरणातील सातशे दलघफू पाणी आरक्षित करण्यात येऊ नये अशी मागणी सप्तशृंगी पाणी वापर संस्थेसह मोसमकाठच्या गावांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मालेगाव परिसरात दुष्काळाचे सावट पसरले आहे. चारा, पाणी व अन्न-धान्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पर्जन्यमान कमी झाल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलसंधारण विभागाने हरणबारी धरणातुन सातशे दलघफू पाणी आरक्षित करु नये. सदर पाणी मोसमनदी पात्रात सोडून काठावरील गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी पं.स. सदस्य नंदलाल शिरोळे, खाकुर्डीचे माजी सरपंच पवन ठाकरे, बाळासाहेब भदाणे, पाणी वापर संस्थेचे चेअरमन लक्ष्मण शेलार, कांतीलाल सावळे, नथू शेलार, दयाराम शेलार, अनुसया सावळे, वसंत सोनवणे, रामदास शेलार, अशोक बोरसे, संजय अहिरे, जिजाबाई सोनवणे, नरेंद्र सोनवणे आदिंनी केली आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई