शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

हरणबारी धरणातील पाणी आरक्षणाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 17:59 IST

काटवन भागातील मोसम नदी किनारी असणाऱ्या गावांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी हरणबारी धरणातील सातशे दलघफू पाणी आरक्षित करण्यात येऊ नये अशी मागणी सप्तशृंगी पाणी वापर संस्थेसह मोसमकाठच्या गावांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मालेगाव परिसरात दुष्काळाचे सावट पसरले आहे. चारा, पाणी व अन्न-धान्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पर्जन्यमान कमी झाल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. भविष्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलसंधारण विभागाने हरणबारी धरणातुन सातशे दलघफू पाणी आरक्षित करु नये. सदर पाणी मोसमनदी पात्रात सोडून काठावरील गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी पं.स. सदस्य नंदलाल शिरोळे, खाकुर्डीचे माजी सरपंच पवन ठाकरे, बाळासाहेब भदाणे, पाणी वापर संस्थेचे चेअरमन लक्ष्मण शेलार, कांतीलाल सावळे, नथू शेलार, दयाराम शेलार, अनुसया सावळे, वसंत सोनवणे, रामदास शेलार, अशोक बोरसे, संजय अहिरे, जिजाबाई सोनवणे, नरेंद्र सोनवणे आदिंनी केली आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई