शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

जिल्ह्यातील बळींची संख्या पोहोचली २१३वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 1:49 AM

जिल्ह्यातील कोरोना बळींच्या संख्येत शुक्रवारी तब्बल १४ बळींची भर पडल्याने नाशिक जिल्ह्यातील बळी दोनशेचा टप्पा ओलांडून २१३वर पोहोचले आहेत. शनिवारी गेलेल्या बळींमध्ये नाशिक महानगरातील दहा, मालेगावचे दोन, तर ग्रामीणमधील दोन बळींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकाच दिवशी गेलेल्या कोरोना- ग्रस्तांच्या बळींचा हा उच्चांक असून, त्यामुळे समस्येचे स्वरूप अधिकच तीव्र होऊ लागले आहे.

ठळक मुद्देमालेगाव व जिल्ह्यात प्रत्येकी दोन बळी

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना बळींच्या संख्येत शुक्रवारी तब्बल १४ बळींची भर पडल्याने नाशिक जिल्ह्यातील बळी दोनशेचा टप्पा ओलांडून २१३वर पोहोचले आहेत. शनिवारी गेलेल्या बळींमध्ये नाशिक महानगरातील दहा, मालेगावचे दोन, तर ग्रामीणमधील दोन बळींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकाच दिवशी गेलेल्या कोरोना- ग्रस्तांच्या बळींचा हा उच्चांक असून, त्यामुळे समस्येचे स्वरूप अधिकच तीव्र होऊ लागले आहे.नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे बळी जाण्याचे प्रमाण जून महिन्याच्या प्रारंभापासून वेगाने वाढले आहे. त्यात शुक्रवारी सर्वाधिक म्हणजे १४ बळी गेल्याने जिल्ह्यात सर्वत्र खळबळ माजली आहे. त्यातही सर्वाधिक दहा बळी हे नाशिक महानगरातील असल्याने नाशिक शहरातील मृत्यूदर कसा कमी करायचा यावर आरोग्य यंत्रणेला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मयतांमध्ये मालेगाव शहरातील दोन तसेच निफाड तालुक्यातील विंचूर आणि पिंपळगाव बसवंतच्या एका नागरिकाचा समावेश आहे.जिल्ह्यात शुक्रवारी बाधितांच्या संख्येतही तब्बल ११५ जणांची भर पडली. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३,४९३ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक महापालिका हद्दीतील १,६९६, मालेगाव मनपाचे ९८२, नाशिक ग्रामीणचे ६९६ तर जिल्हा बाह्यच्या ११९ नागरिकांचा समावेश आहे.६२४ नवीन संशयित दाखलशुक्रवारी जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत दाखल झालेल्या संशयितांची संख्या ६२४ एवढी विक्रमी आहे. त्यात नाशिकच्या मनपा रुग्णालयांमध्ये ४३४, नाशिक ग्रामीण रुग्णालये १५२, जिल्हा रुग्णालय १७, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय नऊ जणांचा समावेश आहे. या सर्व संशयितांचे नमुने तातडीने संबंधित लॅबकडे पाठविण्यात आले असून, त्यांचे अहवाल शनिवार किंवा रविवारपर्यंत मिळणार आहेत.

 

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या