शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

निफाडला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 1:23 AM

शेतकऱ्यांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षा देताना स्वत:वर विश्वास ठेवावा, जबाबदारी उचलण्याची हिंमत दाखवा, घराचा उंबरठा ओलांडण्याचे धाडस दाखवा, जिद्द बाळगा, आपल्या निर्णयावर ठाम राहा. कठोर मेहनत सुनियोजन करा, असे प्रतिपादन लोकसेवा आयोग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणारे आदित्यराजे पवार यांनी केले.

निफाड : शेतकऱ्यांच्या मुलांनी स्पर्धा परीक्षा देताना स्वत:वर विश्वास ठेवावा, जबाबदारी उचलण्याची हिंमत दाखवा, घराचा उंबरठा ओलांडण्याचे धाडस दाखवा, जिद्द बाळगा, आपल्या निर्णयावर ठाम राहा. कठोर मेहनत सुनियोजन करा, असे प्रतिपादन लोकसेवा आयोग स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करणारे आदित्यराजे पवार यांनी केले.निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे मविप्र व बळीराजा फाउण्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून पवार बोलत होते.या शिबिराचे उदघाटन जि. प. सदस्य अमृता पवार यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर बळीराजा फाउण्डेशनचे संस्थापक अध्यक्ष व स्पर्धा परीक्षा अभियानाचे निमंत्रक हंसराज वडघुले, गटविकास अधिकारी अभिजीत हजारे, प्राचार्य डॉ. आर.एन. भवरे माधव गिते , प्रभाकर वाघ, संपत डुंबरे,सुधाकर मोगल,नाना बच्छाव, डॉ. उत्तम डेर्ले, उपप्राचार्य ए. एल. गायकवाड, प्रा. सुनीता उफाडे, मंजूषा भंडारे , वैशाली गिते, प्रा. बी. सी .महाले ,साहेबराव मोरे, नितीन कोरडे, शिवराम रसाळ, सुभाषगायकवाड, योगेश वाघ, प्रा. आहेर, उपस्थित होते. अभियान समन्वयक कवि संदीप जगताप यांनी प्रास्ताविकातून या अभियानाची माहिती दिली.गटविकास अधिकारी अभिजित हजारे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा असतो, त्याचे नियोजन कसे करावे या बद्दल मार्गदर्शन केले. रु पेश जाधव यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी न्यूनगंड न ठेवता पुढे यावे, असे ्र्रेआवाहन केले. याप्रसंगी जि. प. सदस्य अमृता पवार म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ही कौतुकास्पद संकल्पना असून हे अभियान सातत्याने पुढे चालत राहावे तसेच यातून मोठ्या संख्येने अधिकारी घडावेत यासाठी संस्थेच्या पातळीवर तसेच वैयिक्तकरीत्या सर्वतोपरी मदत करण्यास मीकटिबद्ध असून, लवकरच तालुक्यातील इतर महाविद्यालयात हा उपक्र म राबवला जाईल असे सांगतविद्यार्थ्यांत ऊर्जा निर्माण होणे गरजेचे आहे, असे सांगितले.विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्या दिशेने सतत प्रयत्न करावा.टाकीचे घाव सोसल्या शिवाय देवपण येत नाही. त्या प्रमाणे सतत प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही असे सांगितले.याप्रसंगी बळीराजा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व स्पर्धा परीक्षा अभियानाचे निमंत्रक हंसराज वडघुले , गटविकास अधिकारी अभिजित हजारे , अमृता पवार , प्राचार्य डॉ. आर.एन.भवरे यांची भाषणे झालीकार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती आर.एस.मोहोड यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकStudentविद्यार्थी