शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

निफाडचा पारा सहा अंशावर, द्राक्ष उत्पादक धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 4:36 PM

सायखेडा : फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी होऊन द्राक्ष फुगवणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र हवेत अद्यापही प्रचंड गारवा असल्याने उशिरा फळधारणा असलेल्या द्राक्ष बागांची फुगवण थांबली आहे, भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तालुक्यात थंडीचा कडाका कायम असून कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात सहा अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

सायखेडा : फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी होऊन द्राक्ष फुगवणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र हवेत अद्यापही प्रचंड गारवा असल्याने उशिरा फळधारणा असलेल्या द्राक्ष बागांची फुगवण थांबली आहे, भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तालुक्यात थंडीचा कडाका कायम असून कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात सहा अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात वातावरणात बदल होऊन थंडी कमी होऊ लागते अनेक वेळा फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला साधारण २० अंशवर तापमान असते. यंदा मात्र नोव्हेंबर महिन्यापासून सलग तीन महिने वातावरणात प्रचंड गारवा आहे.कांदा,गहू हरबरा पिकांना थंडी दिलासादायक असली तरी निफाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे असलेले नगदी पीक म्हणून द्राक्ष पिकाकडे पाहिले जाते मोठे भांडवल आण िवर्षातील एकाच वेळी घेतले जाणारे पीक असल्यामुळे शेतक-यांची वर्षाची आर्थिक परिस्थिती द्राक्ष पिकावर अवलंबून असते त्यामुळे नुकसान झाले तर आर्थिक गणित बिघडते.

टॅग्स :Nashikनाशिक