शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

उद्योग, शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वयाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 01:02 IST

उद्योग व शैक्षणिक संस्थांचा समन्वय ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी केले.

ठळक मुद्देई. वायुनंदन : शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका प्रदान समारंभ

नाशिकरोड : उद्योग व शैक्षणिक संस्थांचा समन्वय ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन यांनी केले.सामनगाव रोड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पदविका प्रदान समारंभाप्रसंगी बोलताना वायुनंदन म्हणाले की, शैक्षणिक अर्हतेसोबत उद्योग क्षेत्रास लागणारे विविध कौशल्य व तंत्रज्ञान आत्मसात करण्याकरिता शैक्षणिक संस्थांनी उद्योग जगताशी समन्वय ठेवावा, असे आवाहन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अभय वाघ यांनी भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी उद्योग क्षेत्रास बळकट करण्याकरिता नवीन तंत्रज्ञान भारतातच विकसित व्हावे याकरिता लागणारे कुशल तंत्रज्ञ हे शैक्षणिक संस्थांनी उपलब्ध करून देण्याकरिता अभ्यासक्रमामध्ये काळानुरूप बदल करावेत, असे आवाहन केले.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य ज्ञानदेव नाठे, संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य अशोक कटारिया, संतोष मुथा, सुरेश वाघ, किशोर पाटील, प्रा. एफ. ए. खान आदी मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे परीक्षा नियंत्रक प्रा. गिरीश वानखेडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक प्राचार्य ज्ञानदेव नाठे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नितीन ठाकरे, प्रा. दीपाली किर्तने व आभार प्रा. प्रमोद कोचुरे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.सुवर्ण पदक प्रदानपाहुण्यांच्या हस्ते प्रथम सत्राच्या ४८८ व व्दितीय सत्राच्या १५३ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आल्या. तसेच संस्थेत शिकविल्या जाणाऱ्या १० अभियांत्रिकी शाखांमध्ये प्रथम व व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण व रौप्य पदक देऊन गौरव करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण