शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आधुनिक लागवड तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 16:57 IST

विनय सुपे : शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिपादन

ठळक मुद्देसुपे यांनी विद्यापीठाने विकिसत केलेल्या नवीन सुधारित वाणांचे महत्त्व विशद केले

पिंपळगाव बसवंत : सततच्या हवामान बदलांमुळे अनियमित पिकांचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होतात आणि त्यांना निसर्गाशी सामना करावा लागतो. अशा आव्हानात्मक परिस्थितीत योग्य निविष्ठा व्यवस्थापन तसेच शेतक-यांनी आधुनिक लागवड तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे संचालक डॉ. विनय सुपे यांनी केले.महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पिंपळगाव बसवंत येथील कांदा-द्राक्ष संशोधन केंद्रात शेतकरी प्रशिक्षण व शिवार फेरी प्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी बी.जी पाटील, मंडळ कृषी अधिकारी व्ही.जी पाटील, डॉ.जितेंद्र ढेमरे, डॉ मंगेश बडगुजर, राकेश सोनवणे आदी उपस्थित होते. यावेळी सुपे यांनी विद्यापीठाने विकिसत केलेल्या नवीन सुधारित वाणांचे महत्त्व विशद केले. डॉ. मंगेश बडगुजर यांनी द्राक्ष व कांदा पिकावरील कीड नियंत्रण तसेच गांडूळ खताविषयी माहिती दिल. राकेश सोनवणे यांनी वनस्पतीशास्त्र, कांदा पिकातील रोगांचे नियंत्रण व रेसिड्यू फ्री द्राक्ष शेती विषयी माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी बी.जी पाटील यांनी कृषी विभागातील योजनांची माहिती देताना शेतीला जोडधंदा म्हणून एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. शेतक-यांना संयोजन केंद्राच्या प्रक्षेािवरील शिवारफेरीच्या माध्यमातून पिकावरील संशोधनाची माहिती देण्यात आली. केंद्रप्रमुख डॉ. जितेंद्र ढोमरे यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Nashikनाशिक