शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अखिल हिंदी साहित्य सभेतर्फे राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:36 AM

कोणतीही भाषा वाईट नसून राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार करा. मुलांमध्ये बालवयातच हिंदीचे संस्कार करण्याबरोबर प्रत्येक भाषेचे व्याकरण जतन करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यिक कपिलदेव प्रसाद मिश्र यांनी केले.

नाशिकरोड : कोणतीही भाषा वाईट नसून राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार करा. मुलांमध्ये बालवयातच हिंदीचे संस्कार करण्याबरोबर प्रत्येक भाषेचे व्याकरण जतन करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वाराणसी येथील प्रसिद्ध हिंदी साहित्यिक कपिलदेव प्रसाद मिश्र यांनी केले. अखिल हिंदी साहित्य सभेतर्फे जेलरोड येथे रविवारी राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी कपिलदेव मिश्र बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुबोध मिश्र, निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, भरत सिंह, रमेश शर्मा, शिला डोंगरे, स्वप्नील कुलकर्णी, रामकृष्ण सहस्त्रबुध्दे, भरत शहा, भरत सिंग, श्रद्धा शिंदे, सुनीता माहेश्वरी, राजेश झनकर, दीपा कुचेकर, अतुल देशपांडे, प्रदीप दुबे, अनिता दुबे आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सुशील पांडे, अशोक तिवारी, भाग्यम शर्मा, मंजरी बेलापूरकर, कृपाशंकर शर्मा, नीलम देवी, ब्रजबिहारी शुक्ल, ब्रजेन्द्र द्विवेदी, शांती तिवारी, सादिका नवाब, अल्का पांडे, उमाकांत वाजेयी, विजय मिश्र, सतीश शर्मा, जयप्रकाश सूर्यवंशी, विद्या सागर, वीरेंद्र गुप्त, सुरेश मिश्र, पूनम बंसल आदींसह राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड आदी राज्यातील कवींना यांना साहित्य श्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन सी. पी. मिश्रा आणि नेहा अवस्थी यांनी केले.  दुपारच्या सत्रात काव्यसंमेलनामध्ये जयप्रकाश सूर्यवंशी, लक्ष्मीकांत कोतकर, प्रतिभा माही, विद्यासागर मिश्र, सुनीता माहेश्वरी, दौलत राय, नीलिमा मिश्रा, रागिनी बाजपेयी, सुनील वाघ, शैलेश, ब्रजबिहारी शुक्ल, रामस्वरूप शाहूजी, इर्शाद आदींनी विविध विषयांवर हिंदी कविता सादर केल्या.

टॅग्स :hindiहिंदीNashikनाशिक