शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने सर्व धरणे भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 19:23 IST

नाशिक : वरुणराजाची भरभरून कृपादृष्टीने झाल्याने या हंगामात जिल्ह्यातील धरणांचा साठा तिसऱ्यांदा शंभर टक्के झाला आहे. परतीच्या पावसाने सर्वदूर ...

ठळक मुद्दे१०० टक्के पाणीसाठा : गतवर्षीच्या तुलनेत २४ टक्के अधिक साठा

नाशिक : वरुणराजाची भरभरून कृपादृष्टीने झाल्याने या हंगामात जिल्ह्यातील धरणांचा साठा तिसऱ्यांदा शंभर टक्के झाला आहे. परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील २४ धरण प्रकल्पांचा पाणीसाठा शंभर टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलतेन पाणीसाठा २४ टक्के अधिक असल्याने पाणी नियोजनासंदर्भात होणारा वाद यंदा टळणार असल्याची चिन्हे आहेत.जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांतच धरणांचा पाणीसाठा ९० टक्केच्यापुढे आणि १५ तारखेपर्यंत गिरणा खोºयातील एक-दोन प्रकल्प वगळता धरणांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. तत्पूर्वी आॅगस्टअखेरलाही धरणसाठा शंभर टक्क्यांवर पोहचला होता. सप्टेंबरच्या पावसात शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात असलेल्या चारही धरणांचा साठा १०० टक्के इतका झाला होता. त्यामुळे सातत्याने विसर्ग वाढवावा लागला होता. आता आॅक्टोबरच्या अखेरच्या चरणात झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाण्याचा साठा वाढला आहे.यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील २४ मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ टक्केअधिक पाणीसाठा असून, पाण्याची पातळी अजूनही वाढतच आहे. शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात असलेल्या चारही धरणांचा साठा १०० टक्के इतका झाल्याने आळंदी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या ६५,५३५ दलघफू पाणीसाठा म्हणजेच शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागीलवषीआॅक्टोबर अखेर अवघा ७६ टक्के इतका पाणीसाठा होता. जिल्ह्यात गंगापूर धरणसमूहात ४ धरणांचा समावेश आहे तर पालखेड धरण समूहात सहा धरणे आहेत. दारणा समूहातदेखील सहा धरणांचा समावेश आहे. भोजापूर हा मध्यम प्रकल्प आहे. गिरणा खोरे धरणसमूहात चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, गिरणा असे पाच प्रकल्प आहेत, तर दोन मध्यमस्वरूपाचे प्रकल्पआहेत.

टॅग्स :NashikनाशिकDamधरणRainपाऊस