शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्रामार्फत पंतप्रधानांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 4:17 PM

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्यावतीने कृषी उन्नती मेळावा आणि भारतातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कृषी चर्चासत्रा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभासी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सुमारे तीनशेहून अधिक शेतकरी उपस्थित विद्यापीठाच्या कृषीविज्ञान केंद्रातर्फे थेट प्रक्षेपण

नाशिक : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्यावतीने कृषी उन्नती मेळावा आणि भारतातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कृषी चर्चासत्रा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभासी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषीविज्ञान केंद्राने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले.मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी  निरनिराळे प्रकल्प राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना मोठ्या पडद्यावर पंतप्रधानांचेशेतकऱ्यांना संबोधन पाहण्याची आणि ऐकण्याची संधी कृषी विद्यान केंद्राने शेतकऱ्यांसाठी  नुकतीच उपलब्ध करून दिली होती. यासाठी नाशिक जिल्ह्यातील सुमारे तीनशेहून अधिक शेतकरी उपस्थित होते.यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन उपस्थित होते. प्रा. वायुनंदन यांनीशेतकऱ्यांना रासायनिक खतांचा मर्यादित वापर करून सेंद्रिय शेती करण्यावर भर देण्याचे आवाहन केले.शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीवर भर देताना आपल्या जमिनीचे आरोग्यही सांभाळणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रत्येक शेतºयांकडे जमीन आरोग्य पत्रिका असणे गरजेचे आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यान केंद्रात उपलब्ध माती आणि पाणी परीक्षण सुविधेचा लाभ घ्यावा व आवश्यकतेनुसारच रासायनिक खतांचा वापर करावा असे सांगितले. यावेळी शेतकऱ्यांना शेळीपालन या विषयावर केंद्राचे पशुसंवर्धन तज्ञ डॉ. श्याम पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रस्ताविक केंद्राचे प्रमुख राजाराम पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन केंद्राचे उद्यानविद्या तज्ञ प्रा. हेमराज राजपूत यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकuniversityविद्यापीठagricultureशेती