शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

मुख्यमंत्र्यांची दुष्काळमुक्त महाराष्ट्रची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 2:26 PM

नाशिक : महाराष्ट्रतील गावे दुष्काळमुक्त करण्याचे काम आगामी पाच वर्षात हाती घेणार असल्याची घोषणा करीत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी ...

नाशिक: महाराष्ट्रतील गावे दुष्काळमुक्त करण्याचे काम आगामी पाच वर्षात हाती घेणार असल्याची घोषणा करीत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकच्या तपोवन येथे महाजनादेश यात्रेच्या समारोप सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. महाराष्ट्रचे पाणी मराठवाड्याला नेण्यासाठीच्या योजना करणार असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले. उत्तर महाराष्ट्रतील पाण्याचा प्रश्न सोडविण्याबरोबरच नारपार प्रकल्प, दमणगंगा माध्यमातून दुष्काळावर मात करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.यावेळी फडणवीस यांनी महाराष्ट्रला प्रगतीपथावर नेण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असल्याचे सांगून यापुढेही जनेतकडून आशिर्वादाची अपेक्षा असल्याचे सांगितले.

 

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण