शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

नांदगाव : युती, आघाडीतच लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 01:36 IST

विधानसभा मतदारसंघात माघारीनंतर १५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असून, निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या संख्येने उमेदवार उतरले असले तरी खरी लढत भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार सुहास कांदे व राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ यांच्यात रंगणार असल्याचे चित्र आहे.

नांदगाव : विधानसभा मतदारसंघात माघारीनंतर १५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असून, निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या संख्येने उमेदवार उतरले असले तरी खरी लढत भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार सुहास कांदे व राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ यांच्यात रंगणार असल्याचे चित्र आहे.गेल्या निवडणुकीत ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत तब्बल २८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र आज अर्ज माघारीच्या दिवशी १३ जणांनी माघार घेतली. यापूर्वी पंकज भुजबळ शिवसेनेत जाणार म्हणून राष्ट्रवादीच्या तिकिटावर डोळा ठेवणाऱ्यांच्या पदरात काहीही पडले नाही. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा भुजबळ हॅट्ट्रिक साधणार का? या चर्चेला शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार सुहास कांदे यांनी मोठे आव्हांन उभे केले आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी भाजपतील इच्छुकांनी माघार घेत कांदे यांचा मार्ग प्रशस्त केला. मात्र यात गिरीश महाजन यांचे निकटवर्ती रत्नाकर पवार यांनी अर्ज मागे न घेतल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. आता प्रमुख लढत पंकज भुजबळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष), सुहास कांदे (शिवसेना) व रत्नाकर पवार (अपक्ष) या तिघांमध्ये होईल, असा अंदाज आहे.रिंगणातील उमेदवार...गोविंदा बोराळे (बसपा), पंकज भुजबळ (राष्ट्रवादी), सुहास कांदे, (शिवसेना), राजेंद्र पगारे (वंचित बहुजन आघाडी), विशाल वडघुले (आम आदमी पार्टी), अशोक पाटील (अपक्ष), सुदर्शन कदम (अपक्ष), भगवान सोनवणे (अपक्ष), पुंडलिक माळी (अपक्ष), सौ. मंगल अमराळे (अपक्ष), रत्नाकर पवार (अपक्ष), राहुल काकळीज (अपक्ष), शमीम सोनावाला (अपक्ष), सुनील सोनवणे (अपक्ष), संजय सानप (अपक्ष)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nandgaon-acनांदगावShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस