शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

महापालिका : सुधारित आकृतिबंधाकडे लक्ष अग्निशमन दलात अपुरे मनुष्यबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:34 IST

नाशिक : शहरात आगीची दुर्घटना, पूरपरिस्थिती अथवा कोणतीही आपत्कालीन स्थिती असो, महापालिकेच्या अग्निशमन विभागावर जबाबदारी येऊन पडते.

ठळक मुद्देशासनाकडून त्यास हिरवा कंदील मिळालेला नाहीदलाला नियोजन करतानाही अडचणीचे

नाशिक : शहरात आगीची दुर्घटना, पूरपरिस्थिती अथवा कोणतीही आपत्कालीन स्थिती असो, महापालिकेच्या अग्निशमन विभागावर जबाबदारी येऊन पडते. मात्र, याच अग्निशमन दलात सध्या अवघे दीडशे कर्मचारी कार्यरत असून, अपुऱ्या मनुष्यबळाची चिंता भेडसावत आहे. महापालिकेने सुधारित आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेला आहे. मात्र, अद्याप शासनाकडून त्यास हिरवा कंदील मिळालेला नाही.महापालिकेच्या अग्निशमन दलात सद्य:स्थितीत १५३ कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्यक्षात शहराचा वाढता विस्तार पाहता दलाला ५५० कर्मचाºयांची आवश्यकता आहे. दर वर्षी दलातून ५ ते १० कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. कर्मचाºयांची घटणारी संख्या आता अग्निशमन विभागाला भेडसावत आहे. बºयाचदा कर्मचाºयांच्या रजा लक्षात घेता दलाला नियोजन करतानाही अडचणीचे ठरते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याप्रसंगी अग्निशमन दलात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरतीचा प्रश्न समोर आला होेता.परंतु, त्याला मान्यता मिळालेली नव्हती. त्यावेळी सुमारे ७५० कर्मचारी भरतींचा प्रस्ताव होता. अग्निशमन दलातून काही अनुभवी कर्मचारी निवृत्त होत असल्याने त्यांची जागा भरून काढणारे कर्मचारी उपलब्ध होणे अवघड होऊन बसले आहे. शहरात दरवर्षी आगीच्या घटनांचे असणारे प्रमाण तसेच पावसाळ्यात गोदावरी नदीला येणाºया पूरस्थितीचा सामना महापालिकेच्या अग्निशमन विभागाला करावा लागतो. याशिवाय, जिल्ह्यात कुठे आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नाशिकच्या अग्निशमन दलाला पाचारण केले जाते.दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या अग्निशमन दलाने सायखेडा नांदूरमध्यमेश्वर येथे काही लोकांना पूरस्थितीतून वाचवले होते. त्याची दखल घेत महापालिकेच्या सात कर्मचाºयांना राष्टÑपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अपुºया मनुष्यबळावर महापालिकेचा अग्निशमन विभाग कार्यरत असून, महापालिकेने शासनाकडे पाठविलेल्या सुधारित आकृतिबंधाची आता प्रतीक्षा आहे.