शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

महापालिका : सुधारित आकृतिबंधाकडे लक्ष अग्निशमन दलात अपुरे मनुष्यबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:34 IST

नाशिक : शहरात आगीची दुर्घटना, पूरपरिस्थिती अथवा कोणतीही आपत्कालीन स्थिती असो, महापालिकेच्या अग्निशमन विभागावर जबाबदारी येऊन पडते.

ठळक मुद्देशासनाकडून त्यास हिरवा कंदील मिळालेला नाहीदलाला नियोजन करतानाही अडचणीचे

नाशिक : शहरात आगीची दुर्घटना, पूरपरिस्थिती अथवा कोणतीही आपत्कालीन स्थिती असो, महापालिकेच्या अग्निशमन विभागावर जबाबदारी येऊन पडते. मात्र, याच अग्निशमन दलात सध्या अवघे दीडशे कर्मचारी कार्यरत असून, अपुऱ्या मनुष्यबळाची चिंता भेडसावत आहे. महापालिकेने सुधारित आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेला आहे. मात्र, अद्याप शासनाकडून त्यास हिरवा कंदील मिळालेला नाही.महापालिकेच्या अग्निशमन दलात सद्य:स्थितीत १५३ कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्यक्षात शहराचा वाढता विस्तार पाहता दलाला ५५० कर्मचाºयांची आवश्यकता आहे. दर वर्षी दलातून ५ ते १० कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे. कर्मचाºयांची घटणारी संख्या आता अग्निशमन विभागाला भेडसावत आहे. बºयाचदा कर्मचाºयांच्या रजा लक्षात घेता दलाला नियोजन करतानाही अडचणीचे ठरते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याप्रसंगी अग्निशमन दलात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरतीचा प्रश्न समोर आला होेता.परंतु, त्याला मान्यता मिळालेली नव्हती. त्यावेळी सुमारे ७५० कर्मचारी भरतींचा प्रस्ताव होता. अग्निशमन दलातून काही अनुभवी कर्मचारी निवृत्त होत असल्याने त्यांची जागा भरून काढणारे कर्मचारी उपलब्ध होणे अवघड होऊन बसले आहे. शहरात दरवर्षी आगीच्या घटनांचे असणारे प्रमाण तसेच पावसाळ्यात गोदावरी नदीला येणाºया पूरस्थितीचा सामना महापालिकेच्या अग्निशमन विभागाला करावा लागतो. याशिवाय, जिल्ह्यात कुठे आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नाशिकच्या अग्निशमन दलाला पाचारण केले जाते.दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या अग्निशमन दलाने सायखेडा नांदूरमध्यमेश्वर येथे काही लोकांना पूरस्थितीतून वाचवले होते. त्याची दखल घेत महापालिकेच्या सात कर्मचाºयांना राष्टÑपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अपुºया मनुष्यबळावर महापालिकेचा अग्निशमन विभाग कार्यरत असून, महापालिकेने शासनाकडे पाठविलेल्या सुधारित आकृतिबंधाची आता प्रतीक्षा आहे.