शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

दंगल, जाळपोळप्रकरणी मानूरचे १० युवक निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 6:13 PM

न्यायालयाचा निकाल : तीन वर्षांपूर्वीची घटना

ठळक मुद्देटेम्पोला आग लावून दहशत निर्माण केली म्हणून कळवण पोलिसांनी मानूर येथील १० युवकांवर गुन्हा दाखल केला होता

कळवण : येथील बेहडी पुलाजवळ परिसरातील १५० ते २०० युवकांच्या जमावाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या टेम्पोला अडवून त्याला आग लावून तेथे दहशत निर्माण करणे, जमावाला नियंत्रणात आणणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणे, शासकीय कामकाजात हस्तक्षेप, जाळपोळ करणे या आरोपांतून मानूर येथील १० युवकांची सबळ पुराव्याअभावी कळवण न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.तीन वर्षापूर्वी मानूर येथील पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहासमोर झालेल्या टेम्पो व मोटारसायकल अपघातात मानूर येथील जगदीश पाटील या २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी घटनास्थळावरून टेम्पो चालक शरद डुकरे याने कळवणच्या दिशेने पळ काढल्याने शहराजवळील बेहडी नदीपुलाजवळ त्याला मारहाण करण्याच्या उद्देशाने जमावाने टेम्पो अडवला. टेम्पोला आग लावून दहशत निर्माण केली म्हणून कळवण पोलिसांनी मानूर येथील १० युवकांवर गुन्हा दाखल केला होता. कळवण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती स्वरा पारखी यांच्या न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी होऊन या दहाही युवकांची कळवण पोलिसांनी दाखल केलेल्या दोन्ही प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. 

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय