शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

मालेगावी चर्च परिसरात नागरी सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:17 AM

या भागातील नागरिक तीस वर्षांपासून राहत असून महापालिकेचे सर्व प्रकारचे कर नियमित भरत असूनही अपेक्षित सोयी-सुविधा मिळत नाहीत. या ...

या भागातील नागरिक तीस वर्षांपासून राहत असून महापालिकेचे सर्व प्रकारचे कर नियमित भरत असूनही अपेक्षित सोयी-सुविधा मिळत नाहीत. या भागात गटारी नसल्याने पावसाचे पाणी व इतर सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही तसेच घाण पाणी घरांमध्ये शिरते व सखल भागात साचून राहते. परिणामी डास निर्माण होऊन परिसरात दुर्गंधी पसरते. याठिकाणी अनेक वर्षांपासून रस्त्यांची कामे न केल्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तसेच या भागात झाडू कामगार, घंटागाडी नियमित येत नसल्यामुळे घाण, कचरा साचून राहतो. महापालिकेने याविषयी गंभीर दखल घेऊन वेळोवेळी औषध फवारणी करावी व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्याचबरोबर विशेष निधीतून भूमिगत गटारी निर्माण कराव्यात अन्यथा या भागातील रहिवासी महानगरपालिकेचा कुठल्याही प्रकारचा कर भरणार नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी परिसरातील रहिवासी शैला अहिरे, शोभना बच्छाव, इंदुमती पाटील,ज्योती अहिरे, रेखा कोठावदे, शोभा पाचपुते, आशाबाई भामरे, मनोहर देशमुख, सचिन वाघ, संजय पाचपुते, नानाजी अहिरे, विश्वनाथ घोरपडे, तुळशीदास देशमुख, गोपाळराव देवरे, राजेंद्र कोठावदे आदी उपस्थित होते.