शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

तीन एकर डाळिंबबागेवर कु-हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 1:34 PM

ब्राह्मणगाव : मर, तेल्या रोगाचा फटका ब्राह्मणगाव : तीन एकर क्षेत्रात डाळिंब बागेवर तेल्या व मररोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तसेच अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या बागेचे एकूण बाराशे झाडे ट्रॅक्टरच्या साहाय्याने उपटून टाकली आहे.

ब्राह्मणगाव : तीन एकर क्षेत्रात डाळिंब बागेवर तेल्या व मररोगाचा प्रादुर्भाव झाल्याने तसेच अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या बागेचे एकूण बाराशे झाडे ट्रॅक्टरच्या साहाय्याने उपटून टाकली आहे. काही ठिकाणी बागेवर कुºहाड चालविली. येथील डाळिंब उत्पादक शेतकरी अशोक काशिनाथ शिरोडे यांनी शेतात लागवड केलेल्या सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे डाळिंब बागाचा आलेला पूर्ण बहार रासायनिक खते,कीटकनाशक औषध फवारणी करून देखील फळबाग हाताशी न आल्याने तीन एकर क्षेत्रातील डाळिंब बाग उपटण्याचा निर्णय त्यांनी घेतला. निसर्गाचा लहरीपणा, सततच्या रोगांच्या फळ बागेवर होणारा खर्च, विजेचा लपंडाव, वाढती मजुरी, फळ पिकांचा विमा काढूनही विमा कंपनी कधून कुठलीच दखल न घेणे, विक्र ी करून खर्च तर दूर तीन एकर क्षेत्रातील डाळिंब बागाला लागणारा लाखो रु पये केलेला खर्च पण निघणार नसल्याने या सर्व जाचाला कंटाळून डाळिंब शिरोडे यांनी डाळिंबबाग उपटून टाकली आहे.  हात उसनवार, तसेच बँकेकडून कर्ज घेऊन डाळिंब पिकाच्या क्षेत्रात लाखो रूपये खर्च करून तयार झालेले डाळिंब पीक त्यावर तेल्या व मररोगाने डाळिंब पिकाला ग्रासल्यामुळे हाताशी आलेले पीक सोडून देण्यासह पूर्ण डाळिंब बाग उपटण्याची वेळ आल्याने लाखो रु पयांचा केलेला खर्च वाया गेला आहे. शासनाने पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी तसेच निसर्गाचा सतत फटका फळ बागांना मिळत असून शेतकर्यांनी फळ पीक विमा भरला असून ही विमा कंपनी भरपाई देण्यासाठी टाळाटाळ करत आहे अशी तक्र ार डाळिंब उत्पादक अशोक शिरोडे यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक