शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

खेडगावला लवकरच पर्यटन केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:33 IST

येथील तिसगाव परिसरात फळबाग लागवड परिसराचा लवकरच ग्रामीण पर्यटन विकास केंद्र म्हणून सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले. 

ठळक मुद्देग्रामपंचायत प्रशासनाची संकल्पना

खेडगाव : येथील तिसगाव परिसरात फळबाग लागवड परिसराचा लवकरच ग्रामीण पर्यटन विकास केंद्र म्हणून सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले. येथील तिसगाव धरण परिसरातील खेडगाव ग्रामपालिकेच्या पडित जमिनीत २०२२  साली मनरेगा व आताची नरेगा योजना व ग्रामनिधीअंतर्गत ग्रामपालिकेने एकूण २० हजार फळझाडांची लागवड केली होती. त्याला सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देण्याची सोय केली आहे. मागील आठ दिवसांपूर्वी नाशिकजिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी नरेगाची काम पाहणी करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  बनसोड यांना प्रकल्पाची माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी (दि. १३) बनसोड यांनी फळबाग लागवड प्रकल्पाला भेट दिली. वणी -पिंपळगाव रस्त्यालगत असलेला हा प्रकल्प बनसोड यांनी पूर्ण ३५ एकर पायी फिरून माहिती घेतली. जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीकडे पडित जमीन असतील अशा पंचायतीचे सदस्य व ग्रामसेवक यांचा पाहणी दौरा आयोजित करून त्यांना पूर्ण प्रकल्प कसा उभा राहिला याचे मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. आता नवीन लागवड केलेल्या फणस, बोर, नारळ या फळझाडांनाही लवकरच फळधारणा सुरू होईल त्यातून परत ग्रामपंचायतीला उत्पन्न वाढणार आहे, असे त्यांनी सांगितले.एरवी ग्रामपंचायतच्या जागेवर होणारे अतिक्रमण टाळण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवक शेखर गोऱ्हे व सर्व सरपंच व सदस्य यांनी संकल्पना उदयास आली आणि आज ग्रामपंचायतला वार्षिक सध्या पाचलाख रुपये उत्पन्न सुरू झाले आहे.पाच वर्षांसाठी लिलावn सरपंच शीतल धुळे, ज्येष्ठ सदस्य अनिल ठुबे व ग्रामविकास अधिकारी यांनी संपूर्ण प्रकल्पाची उभारणीपासून तर आतापर्यंतची माहिती दिली. नरेगा व ग्रामनिधीच्या माध्यमातून येथे एकूण २० हजार फळझाडांची लागवड करण्यात आली असून, त्यापैकी आंबा, पेरू, चिकू या फळझाडांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून बहार येण्यास सुरुवात झाली आहे. पुढील पाच वर्षांसाठी एका खासगी व्यापाऱ्यास लागवड केलेल्या फळझाडे लिलाव पद्धतीनेसांभाळण्यास दिले आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषदFarmerशेतकरी