शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

खेडगावला लवकरच पर्यटन केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:33 IST

येथील तिसगाव परिसरात फळबाग लागवड परिसराचा लवकरच ग्रामीण पर्यटन विकास केंद्र म्हणून सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले. 

ठळक मुद्देग्रामपंचायत प्रशासनाची संकल्पना

खेडगाव : येथील तिसगाव परिसरात फळबाग लागवड परिसराचा लवकरच ग्रामीण पर्यटन विकास केंद्र म्हणून सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले. येथील तिसगाव धरण परिसरातील खेडगाव ग्रामपालिकेच्या पडित जमिनीत २०२२  साली मनरेगा व आताची नरेगा योजना व ग्रामनिधीअंतर्गत ग्रामपालिकेने एकूण २० हजार फळझाडांची लागवड केली होती. त्याला सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देण्याची सोय केली आहे. मागील आठ दिवसांपूर्वी नाशिकजिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी नरेगाची काम पाहणी करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  बनसोड यांना प्रकल्पाची माहिती दिली. त्यानुसार मंगळवारी (दि. १३) बनसोड यांनी फळबाग लागवड प्रकल्पाला भेट दिली. वणी -पिंपळगाव रस्त्यालगत असलेला हा प्रकल्प बनसोड यांनी पूर्ण ३५ एकर पायी फिरून माहिती घेतली. जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीकडे पडित जमीन असतील अशा पंचायतीचे सदस्य व ग्रामसेवक यांचा पाहणी दौरा आयोजित करून त्यांना पूर्ण प्रकल्प कसा उभा राहिला याचे मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. आता नवीन लागवड केलेल्या फणस, बोर, नारळ या फळझाडांनाही लवकरच फळधारणा सुरू होईल त्यातून परत ग्रामपंचायतीला उत्पन्न वाढणार आहे, असे त्यांनी सांगितले.एरवी ग्रामपंचायतच्या जागेवर होणारे अतिक्रमण टाळण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवक शेखर गोऱ्हे व सर्व सरपंच व सदस्य यांनी संकल्पना उदयास आली आणि आज ग्रामपंचायतला वार्षिक सध्या पाचलाख रुपये उत्पन्न सुरू झाले आहे.पाच वर्षांसाठी लिलावn सरपंच शीतल धुळे, ज्येष्ठ सदस्य अनिल ठुबे व ग्रामविकास अधिकारी यांनी संपूर्ण प्रकल्पाची उभारणीपासून तर आतापर्यंतची माहिती दिली. नरेगा व ग्रामनिधीच्या माध्यमातून येथे एकूण २० हजार फळझाडांची लागवड करण्यात आली असून, त्यापैकी आंबा, पेरू, चिकू या फळझाडांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून बहार येण्यास सुरुवात झाली आहे. पुढील पाच वर्षांसाठी एका खासगी व्यापाऱ्यास लागवड केलेल्या फळझाडे लिलाव पद्धतीनेसांभाळण्यास दिले आहेत. 

टॅग्स :Nashikनाशिकzpजिल्हा परिषदFarmerशेतकरी