शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

"4 राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवामुळे यापुढे पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 13:34 IST

मनमाड : चार राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवामुळे यापुढे या पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला ...

मनमाड : चार राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवामुळे यापुढे या पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला यापुढे यश मिळणार नाही. प्रियंका गांधी यांची जादू उत्तर प्रदेशात चालली नाही. त्यामुळे काँग्रेसला नवीन नेतृत्वाची गरज आहे. पण, या पक्षात सक्रिय असा नेताच उरलेला नसल्याने हा पक्षच दिसेनासा झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला यापुढे भवितव्य राहिलेले नाही, असे परखड मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनमाड येथे धावत्या भेटीप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी आठवले यांचे रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र आहिरे, शहराध्यक्ष दिलीप नरवडे, गंगाधर त्रिभुवन, दिनकर धिवर, सचिन दराडे, रूपेश आहिरे, नीलेश इंगळे यांनी स्वागत केले. रिपब्लिकन पार्टीचे व आंबेडकरी चळवळीचे मनमाड शहर व परिसरात अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापुढील निवडणुकांतही ते टिकवून ठेवावे तसेच कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्याकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही आठवले यांनी केले. शिवसेना-भाजपाने यापुढे तरी एकत्र यायला हवे. सत्तावाटपाचे अडीच-अडीच वर्षांचे सूत्र ठरवायला हवे. संजय राऊत किंवा शिवसेनेचे इतर खासदार मला भेटले की मी त्यांना याबाबतीत कायम सूचना व विचारविनिमय करीत असतो, असेही त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीShiv Senaशिवसेना