शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

"4 राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवामुळे यापुढे पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 13:34 IST

मनमाड : चार राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवामुळे यापुढे या पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला ...

मनमाड : चार राज्यांमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवामुळे यापुढे या पक्षाला नेतृत्व मिळणे अशक्य आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला यापुढे यश मिळणार नाही. प्रियंका गांधी यांची जादू उत्तर प्रदेशात चालली नाही. त्यामुळे काँग्रेसला नवीन नेतृत्वाची गरज आहे. पण, या पक्षात सक्रिय असा नेताच उरलेला नसल्याने हा पक्षच दिसेनासा झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला यापुढे भवितव्य राहिलेले नाही, असे परखड मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनमाड येथे धावत्या भेटीप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी आठवले यांचे रिपाइंचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र आहिरे, शहराध्यक्ष दिलीप नरवडे, गंगाधर त्रिभुवन, दिनकर धिवर, सचिन दराडे, रूपेश आहिरे, नीलेश इंगळे यांनी स्वागत केले. रिपब्लिकन पार्टीचे व आंबेडकरी चळवळीचे मनमाड शहर व परिसरात अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यापुढील निवडणुकांतही ते टिकवून ठेवावे तसेच कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्याकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही आठवले यांनी केले. शिवसेना-भाजपाने यापुढे तरी एकत्र यायला हवे. सत्तावाटपाचे अडीच-अडीच वर्षांचे सूत्र ठरवायला हवे. संजय राऊत किंवा शिवसेनेचे इतर खासदार मला भेटले की मी त्यांना याबाबतीत कायम सूचना व विचारविनिमय करीत असतो, असेही त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीShiv Senaशिवसेना