शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

बेस्टच्या मदतीला धावणा-या एसटीकडून नाशिककरांना अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 11:02 PM

नाशिक- कोरोना मुळे आधीच महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून शासकियू अनुदाने मिळण्यात तर अडचणी आहेच, शिवाय सातवा वेतन आयोग कर्मचा-यांना देणे बंधनकारक असल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे महापालिकेची बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असली तरी तुर्तास राज्य परिवहन महामंडळाची शहर बस सेवा सुरू ठेवावी अशी मागणी भाजपाचे गटनेते जगदीश पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे मुंबईत बेस्टच्या मदतीला धावणारे परिवहन महामंडळ नाशिकवर करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला आहे. 

ठळक मुद्देभाजप गटनेत्यांचे पत्र: तूर्तास महामंडळाची बस सेवाच सुरू ठेवण्याची मागणी

नाशिक- कोरोना मुळे आधीच महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून शासकियू अनुदाने मिळण्यात तर अडचणी आहेच, शिवाय सातवा वेतन आयोग कर्मचा-यांना देणे बंधनकारक असल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे महापालिकेची बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असली तरी तुर्तास राज्य परिवहन महामंडळाची शहर बस सेवा सुरू ठेवावी अशी मागणी भाजपाचे गटनेते जगदीश पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे मुंबईत बेस्टच्या मदतीला धावणारे परिवहन महामंडळ नाशिकवर करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारची दळणवळणाची साधने ठप्प झाली आहेत. त्यात शहर बस वाहतूक बंद करण्यात आली होती आता ग्रामीण भागात महामंडळाने बस सेवा सुरू केली मात्र, शहरात ही सेवा सुरू करण्यास टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून लोकमतने याबाबत महामंडळाची हट्टी कारभारामुळे अडचण येत असल्याचे सातत्याने मांडले आहे.त्या अनुषंगाने भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी आयुक्त कैलास जाधव यांना पत्र दिले आहे.

विशेष म्हणजे महापालिकेने ही सेवा चालवावी ही तत्कालीन सत्तारूढ भाजपाची भूमिका असतानही सध्या निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेत पाटील यांनीच आता आयुक्तांना पत्र दिले. त्यात नाशिक महापालिकेनेच ही सेवा अशा कठीण परिस्थितीत चालवावी यासाठी महामंडळावर दबाव कोण आणतआहे, याचा शोध घेण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.शहर बस वाहतूक चालवण्याची जबाबदारी महामंडळाने झटकून ही सेवा महापालिकेच्या माथी मारण्यात आली.त्यानंतर देखील महापालिकेने तोट्यातील सेवा चालविण्यासाठी तयारी केली आहे. एकुण चारशे बस साठी निविदा काढून त्या अंतिम केल्याने आहेत. बस स्थानके तसेच डेपो, इंटीग्रेटेड ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम्स, वाहक भरती अशाप्रकारची कार्यवाही महापालिकेकडून सुरू आहे. मार्च पासून ही सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाने चंग बांधला होता. मात्र, कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले आणि आता तर महापालिकेचीआर्थिक स्थिती बिकट होत असताना महामंडळ मात्र अंग काढून घेत आहे त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांना पत्र देताना महापालिकेच्या आर्थिक स्थितीची जाणिव करून दिली आहे. करोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. बससेवा सुरु करायचे झाल्यास अद्याप टर्मिनस व बसथांबे नाहीत, तकीट वसुलीसाठी मक्तेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे शहर बससेवा सुरु करू नये अशी मागणी त्यांनी केली आहेत जो पर्यंत महापालिकेची आर्थिक स्थिती पूर्व पदावर येत नाही तो पर्यंत महापालिकेने बस सेवा सुरू करू नये असेही त्यांनी नमूद केले आहे.

 

 

 

 

बेस्टच्या मदतीला धावणा-या एसटीकडून नाशिककरांना अन्यायभाजप गटनेत्यांचे पत्र: तूर्तास महामंडळाची बस सेवाच सुरू ठेवण्याची मागणीनाशिक- कोरोना मुळे आधीच महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून शासकियूअनुदाने मिळण्यात तर अडचणी आहेच, शिवाय सातवा वेतन आयोग कर्मचा-यांनादेणे बंधनकारक असल्याने महापालिका आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळेमहापालिकेची बस सेवा सुरू करण्याची तयारी सुरू असली तरी तुर्तास राज्यपरिवहन महामंडळाची शहर बस सेवा सुरू ठेवावी अशी मागणी भाजपाचे गटनेतेजगदीश पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे मुंबईत बेस्टच्या मदतीलाधावणारे परिवहन महामंडळ नाशिकवर करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केलाआहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारची दळणवळणाची साधनेठप्प झाली आहेत. त्यात शहर बस वाहतूक बंद करण्यात आली होती आता ग्रामीणभागात महामंडळाने बस सेवा सुरू केली मात्र, शहरात ही सेवा सुरू करण्यासटाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून लोकमतने याबाबतमहामंडळाची हट्टी कारभारामुळे अडचण येत असल्याचे सातत्याने मांडले आहे.त्या अनुषंगाने भाजप गटनेता जगदीश पाटील यांनी आयुक्त कैलास जाधव यांनापत्र दिले आहे. विशेष म्हणजे महापालिकेने ही सेवा चालवावी ही तत्कालीनसत्तारूढ भाजपाची भूमिका असतानही सध्या निर्माण झालेल्या स्थितीचा आढावाघेत पाटील यांनीच आता आयुक्तांना पत्र दिले. त्यात नाशिक महापालिकेनेचही सेवा अशा कठीण परिस्थितीत चालवावी यासाठी महामंडळावर दबाव कोण आणतआहे, याचा शोध घेण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.शहर बस वाहतूक चालवण्याची जबाबदारी महामंडळाने झटकून ही सेवामहापालिकेच्या माथी मारण्यात आली.त्यानंतर देखील महापालिकेने तोट्यातीलसेवा चालविण्यासाठी तयारी केली आहे. एकुण चारशे बस साठी निविदा काढूनत्या अंतिम केल्याने आहेत. बस स्थानके तसेच डेपो, इंटीग्रेटेड ट्रॅफीकमॅनेजमेंट सिस्टीम्स, वाहक भरती अशाप्रकारची कार्यवाही महापालिकेकडूनसुरू आहे. मार्च पासून ही सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाने चंग बांधलाहोता. मात्र, कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले आणि आता तर महापालिकेचीआर्थिक स्थिती बिकट होत असताना महामंडळ मात्र अंग काढून घेत आहे त्यापार्श्वभूमीवर आयुक्तांना पत्र देताना महापालिकेच्या आर्थिक स्थितीचीजाणिव करून दिली आहे. करोनामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झालीआहे. बससेवा सुरु करायचे झाल्यास अद्याप टर्मिनस व बसथांबे नाहीत, तकीटवसुलीसाठी मक्तेदार नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे शहर बससेवासुरु करू नये अशी मागणी त्यांनी केली आहेत जो पर्यंत महापालिकेची आर्थिकस्थिती पूर्व पदावर येत नाही तो पर्यंत महापालिकेने बस सेवा सुरू करू नयेअसेही त्यांनी नमूद केले आहे.

 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBus Driverबसचालक