शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

इंदिरानगरला अजूनही पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:24 IST

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार सुधारत नसल्यामुळे इंदिरानगर परिसरात ऐन पावसाळ्यातही कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

इंदिरानगर : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार सुधारत नसल्यामुळे इंदिरानगर परिसरात ऐन पावसाळ्यातही कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे महिला वर्ग त्रस्त झाला असून, या संदर्भात पाणीपुरवठा विभागाला वेळोवेळी निवेदने देऊन व आंदोलन करूनही परिस्थिती कायम आहे.  गेल्या दीड वर्षांपासून इंदिरानगर भागातील आत्मविश्वास सोसायटी, पाटील गार्डन, आयटीआय कॉलनी, महारुद्र कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, अरुणोदय सोसायटी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, मोदकेश्वर, एलआयसी कॉलनी, शास्त्रीनगर, कमोदनगर यांसह परिसरात अत्यंत कमी वेळ आणि अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत आहे.  पिण्याचे पाणीसुद्धा पूर्णपणे मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. गंगापूर धरणात मुबलक जलसाठा असतानाही पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ प्रभाग ३० मधील नागरिकांना बसत असून, परिसराला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने तसेच व्हॉल्व्हमनच्या मनमानी कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईस निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी