शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

इंदिरानगरला अजूनही पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:24 IST

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार सुधारत नसल्यामुळे इंदिरानगर परिसरात ऐन पावसाळ्यातही कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

इंदिरानगर : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा कारभार सुधारत नसल्यामुळे इंदिरानगर परिसरात ऐन पावसाळ्यातही कृत्रिम पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे महिला वर्ग त्रस्त झाला असून, या संदर्भात पाणीपुरवठा विभागाला वेळोवेळी निवेदने देऊन व आंदोलन करूनही परिस्थिती कायम आहे.  गेल्या दीड वर्षांपासून इंदिरानगर भागातील आत्मविश्वास सोसायटी, पाटील गार्डन, आयटीआय कॉलनी, महारुद्र कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, अरुणोदय सोसायटी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, मोदकेश्वर, एलआयसी कॉलनी, शास्त्रीनगर, कमोदनगर यांसह परिसरात अत्यंत कमी वेळ आणि अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत आहे.  पिण्याचे पाणीसुद्धा पूर्णपणे मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. गंगापूर धरणात मुबलक जलसाठा असतानाही पावसाळ्यात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ प्रभाग ३० मधील नागरिकांना बसत असून, परिसराला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने तसेच व्हॉल्व्हमनच्या मनमानी कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईस निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाWaterपाणी