शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

स्वातंत्र्यदिन शासकिय सोहळा : तीस हजार कुटुंबांना मिळणार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 16:25 IST

नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय मुख्य शासकिय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात महाजन प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. महाजन यांच्या हस्ते  तिरंगा फडकविण्यात आला.

ठळक मुद्दे शेतकरी सन्मान योजनेतून १ लाख ४९ हजार शेतक-यांना ७९३ कोटी २९ लाखांचा लाभ दोन वर्षात ४४७ गावे जलसमृध्द झाल्याचा दावाही महाजन यांनी केला.

नाशिक : पंडीत जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेच्या अंमलबजावणीत जिल्हा प्रथमस्थानी असून ग्रामिण भागातही विविध घरकूल योजनांच्याद्वारे २१ हजार कुटुंबांना घरकूल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आगामी काळात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून ३० हजार गोरगरीब कुटुंबांना हक्काचे घर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केलेनाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय मुख्य शासकिय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात महाजन प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. महाजन यांच्या हस्ते  तिरंगा फडकविण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, योगेश घोलप, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, पोलीस अकादमीच्या संचालक अस्वती दोरजे, पोलीस अधिक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाजन म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण शिवार, उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियान, प्रधानमंत्री पीक विमा योजना आदि माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत. मागील दोन वर्षात ४४७ गावे जलसमृध्द झाल्याचा दावाही महाजन यांनी यावेळी केला. शेतकरी सन्मान योजनेतून १ लाख ४९ हजार शेतक-यांना ७९३ कोटी २९ लाखांचा लाभ दिला गेल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच त्यांनी मराठा समाजासाठी असलेल्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचाही आढावा घेत, मेरी येथे विद्यार्थी वसतीगृहासाठी दोन इमारतींच्या हस्तांतरणाला मंजुरी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान, मुलींचा जन्मदर वाढीसाठी आरोग्य विभागाकडून कौतुकास्पद प्रयत्न झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. वन मंत्रालयाकडून राबविलेल्या वनमहोत्सवांतर्गत राज्यभरात १३ कोटी वृक्षलागवडीचे अभियान वनविभाग व सर्व शासकिय, निमशासकिय सरकारी यंत्रणांसह सामाजिक संघटनांच्या माध्यमातून यशस्वीपणे राबविण्यात सरकारला यश आल्याचे महाजन म्हणाले.दरम्यान, याप्रसंगी त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिवसNashikनाशिकGirish Mahajanगिरीश महाजन