शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

गहू, हरभरा, ज्वारी उत्पन्नात होणार वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 6:16 PM

अस्ताणे : यंदा झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे जवळ-जवळ सर्वच शेतकऱ्यांना या वर्षी गहू, हरभरा, गुरांसाठी चारा म्हणून ज्वारी हे पीक मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी यावर्षी गहू व हरभºयाच्या उत्पादनात वाढ होणार आहे.

अस्ताणे : यंदा झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे जवळ-जवळ सर्वच शेतकऱ्यांना या वर्षी गहू, हरभरा, गुरांसाठी चारा म्हणून ज्वारी हे पीक मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी यावर्षी गहू व हरभºयाच्या उत्पादनात वाढ होणार आहे.यंदा परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने व गावाजवळील कोल्हापूर पद्धतीचा केटीवेअरमध्ये जलसाठा झाला आहे. त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे. कारण या शेततळ्यांमुळे पाण्याची पातळी वाढली आहे. उन्हाळ्यात ज्या विहिरींना पाणी राहत नव्हते त्या विहिरींना या केटीवेअरमुळे पाणी आहे. त्यामुळे सर्वच परिसर आता हिरवागार दिसत आहे. अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पिके वाया गेली होती. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला त्यामुळे शेतकºयांकडे चारा वा दाना दोन्ही खराब झाला होता. आता गहू, हरभरा व गुरांनासाठी चारा हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी