शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरांचे विचार आत्मसात करा

By admin | Updated: December 6, 2015 22:11 IST

गंगाधर अहिरे : महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

नाशिक : देशातील बिघडलेली सामाजिक स्थिती बघता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. केवळ त्यांच्या बाबतीतील वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या राजकारण्यांनी त्यांचे विचार अवगत करावेत, असे प्रतिपादन प्रा. गंगाधर अहिरे यांनी केले. श्रमिकनगर येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित व्याख्यानपर कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना प्रा. अहिरे म्हणाले की, डॉ. आंबेडकर यांनी १९५४ साली बहिष्कृत हितकारण सभा स्थापन करून त्यात ३० कलमांचा समावेश केला. यामध्ये देशाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय अशा सर्वच बाबींचा समावेश होता. त्यामुळेच देशातील प्रत्येक नागरिकाने डॉ. आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराव पटेकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समाधान तिवडे, सुधीर काळे, रोहित गांगुर्डे, अ‍ॅड. बनसोड, विजय गायकवाड, अशोक बनकर आदि उपस्थित होते. जगन्नाथ भरीत यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक चंद्रमणी इंगळे, तर संतोष पेंढारकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय भरीत, यशवंत भवरे, रूपराव तायडे, सतीश खिल्लारे, किशोर तायडे, मनोज पगारे, दामोदर गायकवाड, ईश्वर जाधव आदिंनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)