शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

वारसा जतन समिती वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 1:01 AM

ऐतिहासिक-पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये विविध प्राचीन स्मारके आढळून येतात. शहरातील हा दुर्मीळ ठेवा जपला जावा, त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी शहराची वारसा जतन समिती अस्तित्वात येणे गरजेचे आहे.

नाशिक : ऐतिहासिक-पौराणिक वारसा लाभलेल्या नाशिकमध्ये विविध प्राचीन स्मारके आढळून येतात. शहरातील हा दुर्मीळ ठेवा जपला जावा, त्याचे संवर्धन व्हावे, यासाठी शहराची वारसा जतन समिती अस्तित्वात येणे गरजेचे आहे. मात्र महापालिका व जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे अद्याप लक्ष पुरविले नसल्याने ‘वारसा’ रामभरोसे असल्याचे समोर आले आहे.वारसा जतन व संवर्धनाची जबाबदारी शासनाने राज्य व केंद्र पुरातत्त्व विभागाकडे सोपविली असली तरी नव्या वारसा स्थळांचा शोध घेणे, त्याचे महत्त्व पटविणे आणि पुरातत्त्व विभागाचे त्याकडे लक्ष वेधून संवर्धनासाठी प्रयत्नशील राहून एक दुवा म्हणून कार्य करण्यासाठी शहर व जिल्ह्याची वारसा समिती असणे गरजेचे आहे. वारसा स्थळाचा विकास आणि संवर्धन काळाची गरज आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वारसा समिती गठित के ली जावी.‘वारसा’ दृष्टिक्षेपात असानाशिकचा वारसा सुरू होतो तो लेणीपासून. त्रिरश्मी/बौद्ध लेणी (पांडवलेणी). म्हसरूळ येथील चामरलेणी, त्रिंगलवाडीमधील जैन लेणी, अंजनेरी गडावरील लेणीचा समावेश आहे. त्याच पद्धतीने जिल्ह्यातील डोंगरी, भुईकोट प्रकारातील तब्बल ६५ ते ६७ गड-किल्ले, पौराणिक मंदिरे, मशिदी अशा विविध प्राचीन स्मारकांचा ठेवा या शहराला लाभला आहे.वारसा जतन समितीबाबत २००७ सालानंतर सर्व हालचाली थंडावल्या. त्यावेळी केलेले सर्वेक्षण व अहवालात नोंदविलेली निरीक्षणे धूळखात पडली. कालौघात जुन्या गावठाणांमधील बहुतांश वाडे नामशेष झाले. पालिकेकडे सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. समिती लवकरात लवकर स्थापन केली जावी, यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे.- शैलेश देवी, वास्तुविशारद

टॅग्स :Archaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणNashikनाशिक