शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

मुसळधार पावसाचा भाताला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:25 IST

इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रूक, बेलगाव कुऱ्हे, जानोरी, साकूर तसेच बेलगाव तऱ्हाळे, पिंपळगाव मोर, देवळा, घोटी, शेवगेडांग आदी भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशा मागणी इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्यासह शेतकरी करीत आहे.

घोटी/नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रूक, बेलगाव कुऱ्हे, जानोरी, साकूर तसेच बेलगाव तऱ्हाळे, पिंपळगाव मोर, देवळा, घोटी, शेवगेडांग आदी भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशा मागणी इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्यासह शेतकरी करीत आहे.याच पार्श्वभूमीवर आमदार हिरामण खोसकर यांनी नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून, एकही नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई मिळण्या पासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन दिले आहे.दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, भात, ऊस, भुईमूग, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट कोसळले आहे. या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी आमदार खोसकर तसेच नागरिकांनी केली होती. नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रूक, बेलगाव कुऱ्हे, मुरंबी, सांजेगाव या भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे भातशेती पाण्यात गेली असून, सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती