शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
5
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
6
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
7
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
8
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
9
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
10
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
11
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
12
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
13
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
14
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
15
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
16
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
17
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
18
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
19
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
20
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी

मुसळधार पावसाचा भाताला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 00:25 IST

इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रूक, बेलगाव कुऱ्हे, जानोरी, साकूर तसेच बेलगाव तऱ्हाळे, पिंपळगाव मोर, देवळा, घोटी, शेवगेडांग आदी भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशा मागणी इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्यासह शेतकरी करीत आहे.

घोटी/नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रूक, बेलगाव कुऱ्हे, जानोरी, साकूर तसेच बेलगाव तऱ्हाळे, पिंपळगाव मोर, देवळा, घोटी, शेवगेडांग आदी भागात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भातपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशा मागणी इगतपुरी पंचायत समितीचे माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांच्यासह शेतकरी करीत आहे.याच पार्श्वभूमीवर आमदार हिरामण खोसकर यांनी नुकसानभरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून, एकही नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई मिळण्या पासून वंचित राहणार नाही, असे आश्वासन दिले आहे.दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, भात, ऊस, भुईमूग, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे येथील शेतकऱ्यांसमोर मोठे संकट कोसळले आहे. या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी आमदार खोसकर तसेच नागरिकांनी केली होती. नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, नांदगाव बुद्रूक, बेलगाव कुऱ्हे, मुरंबी, सांजेगाव या भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे भातशेती पाण्यात गेली असून, सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीRainपाऊसagricultureशेती